शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Article 370 : लाखाे काश्मिरी नजरकैदेत असताना 370 रद्द केले म्हणून टाळ्या वाजवल्या जात आहेत : यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:02 IST

कलम 370 रद्द केल्यांतर देशात साजरा केल्या जाणाऱ्या आनंदावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी टीका केली.

पुणे : एकीकडे काश्मिरमध्ये 70 ते 80 लाख लाेक नजरकैदेत आहेत. हजाराे लाेकांना अटक करण्यात आली आहे. अन दुसरीकडे 370 रद्द केल्याबद्दल टाळ्या वाजवल्या जात आहेत. हे वेदनादायी असल्याची भावना भाजपाच्या मंत्रीमंडळातील माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली.   

गांधी स्मारक निधीतर्फे पुण्यातील गांधीभवन येथे त्यांच्या व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी कुमार सप्तश्री उपस्थित हाेते. 

यशवंत सिन्हा म्हणाले, 370 रद्द केल्यानंतर मला देखील काश्मिरमध्ये जाण्यापासून राेखण्यात आले. श्रीनगर एअर पाेर्टवरुन मला पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले. त्यानंतर अनेकांनी मला विचारले की तुम्ही याविराेधात सर्वाेच्च न्यायालयात जाणार का ? मी त्यांना नाही सांगितले. न्यायपालिकेच्या कारभारावर मी नाराज आहे. सर्वाेच्च न्यायालय हे काय काश्मिरमध्ये जाण्यासाठी विसा देणारं आहे का ? व्यक्तीगत स्वातंत्र्यासाठी जे सर्वाेच्च न्यायालयात गेले त्यांना न्याय मिळाल नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर मूलभूत हक्कांपासून नागरिकांना वंचित ठेवले जात आहे. सर्वाेच्च न्यायालय सुद्धा सध्या दबावाखाली काम करत आहे.काश्मिरच्या नागरिकांसाठी एक आंदाेलन उभे करण्याची गरज आहे. 

राेज संविधान, अर्थव्यवस्था आणि काश्मीरवर सर्जिकल स्ट्राईक केले जात आहेत. शेख अब्दुल्ला यांनी काश्मीरचा विकास केला. परंतु आज ते देखील नजरकैदेत आहेत. काश्मिरी लाेक संपन्न आहेत. परंतु चित्र असे उभे केले जाते की काश्मीरचा विकास झाला नाही. काश्मिरी जनतेची आणि संविधानाची गळचेपी केली जात आहे. सरकारच्या विराेधात भूमिका घेणाऱ्यांना देशद्राेही ठरवले जात आहे. त्यामुळे सरकारच्या विराेधात बाेलायला काेणी तयार नाही. देशात विरोध करण्याची परंपरा संपल्यासारखे वाटत आहे. असेही ते यावेळी म्हणाले. 

मी ज्या पक्षात हाेताे त्याची वाटचाल याेग्य न वाटल्याने मी बाहेर पडलाे. देशासाठी याेग्य असणाऱ्या गाेष्टी शेवटच्या श्वासापर्यंत मी बाेलत राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेYashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपाArticle 370कलम 370