शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Article 370 : लाखाे काश्मिरी नजरकैदेत असताना 370 रद्द केले म्हणून टाळ्या वाजवल्या जात आहेत : यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:02 IST

कलम 370 रद्द केल्यांतर देशात साजरा केल्या जाणाऱ्या आनंदावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी टीका केली.

पुणे : एकीकडे काश्मिरमध्ये 70 ते 80 लाख लाेक नजरकैदेत आहेत. हजाराे लाेकांना अटक करण्यात आली आहे. अन दुसरीकडे 370 रद्द केल्याबद्दल टाळ्या वाजवल्या जात आहेत. हे वेदनादायी असल्याची भावना भाजपाच्या मंत्रीमंडळातील माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली.   

गांधी स्मारक निधीतर्फे पुण्यातील गांधीभवन येथे त्यांच्या व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी कुमार सप्तश्री उपस्थित हाेते. 

यशवंत सिन्हा म्हणाले, 370 रद्द केल्यानंतर मला देखील काश्मिरमध्ये जाण्यापासून राेखण्यात आले. श्रीनगर एअर पाेर्टवरुन मला पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले. त्यानंतर अनेकांनी मला विचारले की तुम्ही याविराेधात सर्वाेच्च न्यायालयात जाणार का ? मी त्यांना नाही सांगितले. न्यायपालिकेच्या कारभारावर मी नाराज आहे. सर्वाेच्च न्यायालय हे काय काश्मिरमध्ये जाण्यासाठी विसा देणारं आहे का ? व्यक्तीगत स्वातंत्र्यासाठी जे सर्वाेच्च न्यायालयात गेले त्यांना न्याय मिळाल नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर मूलभूत हक्कांपासून नागरिकांना वंचित ठेवले जात आहे. सर्वाेच्च न्यायालय सुद्धा सध्या दबावाखाली काम करत आहे.काश्मिरच्या नागरिकांसाठी एक आंदाेलन उभे करण्याची गरज आहे. 

राेज संविधान, अर्थव्यवस्था आणि काश्मीरवर सर्जिकल स्ट्राईक केले जात आहेत. शेख अब्दुल्ला यांनी काश्मीरचा विकास केला. परंतु आज ते देखील नजरकैदेत आहेत. काश्मिरी लाेक संपन्न आहेत. परंतु चित्र असे उभे केले जाते की काश्मीरचा विकास झाला नाही. काश्मिरी जनतेची आणि संविधानाची गळचेपी केली जात आहे. सरकारच्या विराेधात भूमिका घेणाऱ्यांना देशद्राेही ठरवले जात आहे. त्यामुळे सरकारच्या विराेधात बाेलायला काेणी तयार नाही. देशात विरोध करण्याची परंपरा संपल्यासारखे वाटत आहे. असेही ते यावेळी म्हणाले. 

मी ज्या पक्षात हाेताे त्याची वाटचाल याेग्य न वाटल्याने मी बाहेर पडलाे. देशासाठी याेग्य असणाऱ्या गाेष्टी शेवटच्या श्वासापर्यंत मी बाेलत राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेYashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपाArticle 370कलम 370