शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय विद्यापीठांसोबत भारताला जगाच्या अव्वल स्थानी जाण्यासाठी आणखी १०० वर्षे लागतील - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:51 IST

आपल्याकडे ‘इतकी काय घाई आहे. जरा दमान घे.’ पण, हा विचारच घातक आहे. सावकाश न जाता वेग घ्या.

पुणे : शंभरावा स्वातंत्र्य दिन देशभर साजरा केला जाईल तेव्हा भारत देश जगात अव्वल स्थानी असेल, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशाला दाखवले आहे. इतकेच नाही तर तसा कृती कार्यक्रम ठरवून दिला असून, विकासाचे २०२९, २०३५ आणि २०४७ असे टप्पे पाडले आहेत. शासकीय विद्यापीठांना घेऊन ही वाटचाल करायची तर आणखी शंभर वर्षे लागतील. त्यामुळे आम्ही खासगी, स्वायत्त विद्यापीठे व महाविद्यालयांना प्राेत्साहन देत आहाेत, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी (दि. २९) स्पष्ट केले.

याप्रसंगी प्रमोद रावत, ॲड. अशोक पलांडे, आनंद काटेकर, रवींद्र आचार्य, स्वाती ढोबळे, जगदीश कदम, अनंत जोशी, डॉ. एन. एस. उमराणी, डॉ. संजीवनी शेळके, कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते. अनंत जोशी यांनी आभार मानले.

बीएमसीसी महाविद्यालयाच्या टाटा हाॅलमध्ये सोमवारी सायंकाळी ५:०० वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते. जर्मनी हा म्हाताऱ्यांचा देश होत आहे. त्यांना भारताकडून ४ लाख कुशल मनुष्यबळ हवे आहे. पण, आतापर्यंत आपण फक्त १० हजार लोक पुरवू शकलाे. ते जर्मन भाषा शिकून जर्मनीला गेले. जपानलासुद्धा कौशल्य असलेले मनुष्यबळ हवे आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी स्वायत्त विद्यापीठे जन्माला आली. आम्ही तब्बल १८ स्वायत्त विद्यापीठे तयार केली. तसेच ४०० महाविद्यालये स्वायत्त केली. सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने धाेरण ठरविण्याकरिता त्यांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळेच डीईएस साेसायटीत निवासी बीएड शिक्षण सुरू झाले. स्किल डेव्हलपमेंटला प्राधान दिले जात आहे, असेही ते म्हणाले.

आपल्याकडे सर्रासपणे म्हटले जाते, आपल्याकडे ‘इतकी काय घाई आहे. जरा दमान घे.’ पण, हा विचारच घातक आहे. सावकाश न जाता वेग घ्या, असा सल्ला मी दिला आहे. त्यानुसार स्वायत्त संस्था कामाला लागल्या आहेत. - चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : India Needs 100 More Years with Govt Universities: Patil

Web Summary : Minister Patil emphasizes promoting private, autonomous colleges for skilled manpower. Current pace with government universities deemed too slow to achieve India's global leadership goals by 2047. Focus on skill development and autonomy for institutions is crucial.
टॅग्स :Puneपुणेchandrahar patilचंद्रहार पाटीलIndiaभारतuniversityविद्यापीठNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार