शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

यशाला शॉर्टकट नसतो : दिलीप कांबळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 01:42 IST

प्रत्येक थोर व्यक्तिमत्त्वाने शून्यातून विश्व निर्माण केले आहे. प्रामाणिकपणे अभ्यास आणि काम केले तर यश नक्कीच मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी

पुणे : प्रत्येक थोर व्यक्तिमत्त्वाने शून्यातून विश्व निर्माण केले आहे. प्रामाणिकपणे अभ्यास आणि काम केले तर यश नक्कीच मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शॉर्टकटने नाही, तर राजमार्गाने वाटचाल करावी. शॉर्टकटने मिळवलेले यश थोड्या काळासाठी असते. चिरकाल टिकणाऱ्या यशाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी वाटचाल करायला हवी, असे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले.

कॅम्प हायस्कूलमधील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे, यासाठी केअरटेकर सोसायटीच्यावतीने ३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी,नगरसेवक दिलीप गिरमकर, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे संचालक वालचंद संचेती, डॉ. अशोक काळे, अश्विनी मेहंदळे दाबके, केअरटेकर संस्थेचे कुमार शिंदे, रणजित परदेशी, विजय सोनवणे, छब्बु अक्का जाधव, कपिल कल्याणी, पवन देडगावकर यावेळी उपस्थित होते.

दिलीप कांबळे म्हणाले, ‘समाजात अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी समाजातील लोकांनी पुढे यायलाहवे.’ 

टॅग्स :PuneपुणेDilip Kambleदिलीप कांबळे