शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दुर्लक्षामुळे हिरवाई लागली मरणपंथाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 10:30 IST

शास्त्रीनगर चौक ते रामवाडी पोलिस चौकी दरम्यान तीनशे पेक्षा जास्त वृक्ष आहेत. यापैकी काही वृक्षांची हळू हळू कत्तल केली जात आहे. पालिकेकडून या वृक्षांची देखभाल केली जात नसल्याने. काही वृक्ष मरणावस्थाला पोहचली आहेत. या वृक्षांची कत्तल करणाºयावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कल्याणीनगर:  शास्त्रीनगर चौक ते रामवाडी पोलिस चौकी दरम्यान तीनशे पेक्षा जास्त वृक्ष आहेत. यापैकी काही वृक्षांची हळू हळू कत्तल केली जात आहे. पालिकेकडून या वृक्षांची देखभाल केली जात नसल्याने. काही वृक्ष मरणावस्थाला पोहचली आहेत. या वृक्षांची कत्तल करणाºयावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.महापालिकने जवळपास दहा वर्षापूर्वी शास्त्रीनगर चौक ते रामवाडी पोलिस चौकीच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड केली होती. ही वृक्ष आता मोठी झाली आहे. या वृक्षांची दाट सावली वाहन चालकांना सुखकारक वाटते. या वृक्षांमध्ये अनेक पक्ष्यांनी आपली घरटी केली आहे. या वृक्षांमध्ये रस्त्याला शोभा आली आहे. काही सामाजिक संस्था या वृक्षांची काळजी घेतात. वृक्षांच्या मध्ये साफसफाई करतात. या वृक्षांभोवती संरक्षक भिंत बनवावी अशी मागणी एका सामाजिक संस्थेनी पालिकेकडे केली आहे. अद्याप पालिकेने संरक्षण भिंत बनवली नाही. काही दिवसापासून समाजकंटकाची या वृक्षांवर वाईट नजर पडली आहे. या ठिकाणचे वृक्ष हळू हळू तोडली जात आहे. दर पंधरा दिवसांनी येथील वृक्षांच्या फांद्या तोडणे तसेच छोटया वृक्षांची कत्तल करण्याचे प्रकार सुरू झाले आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला असणारी दाट झाडी आता कमी कमी होऊ लागली आहे. पालिकेकडून या वृक्षांना पूर्वी पाणी दिले जात होते. मात्र, आता या वृक्षांना पाणी दिले जात नाही. यामुळे अनेक वृक्ष जळू लागले आहे. पालिकेने या वृक्षांची देखभाल केली नाही. तर लवकर रस्त्याकडील वृक्ष गायब होण्याची शक्यता आहे.या  वृक्षांची पाहणी केली जाईल. वृक्ष तोडणाºया समाजकंटकावर कठोर कारवाई केली जाईल. या वृक्षांची गणना केली आहे. त्यानुसार जागेवर वृक्ष आहेत का हे तपासले जाईल. नगररोड वडगावशेरी क्षैत्रिय कार्यालयाकडे वृक्षांना पाणी देण्यासाठी टँकर नाही. त्यामुळे वृक्षांना पाणी देता नाही. या भागासाठी एक पाण्याचा टँकर देण्यात यावा अशी मागणी वरिष्ठ अधिकाºयांकडे केली आहे.रमेश साळुंके, उदयान विभाग,नगररोड वडगावशेरी क्षैत्रिय कार्यालय

टॅग्स :droughtदुष्काळroad safetyरस्ते सुरक्षाWaterपाणीenvironmentवातावरण