शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

तिसरा हंडा भरला तर १०० रुपये दंड; ग्रामस्थांचा नियम, पाणीटंचाईने पुण्याचा 'हा' ग्रामीण भाग त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:03 IST

विहिरीची पाणी पातळी खाली गेल्याने आम्ही प्रती घर दोन हंडे असा नियम बनवला असून तिसरा हंडा भरणाऱ्याला शंभर रुपये दंड

राजगुरूनगर: खेड तालुक्यात पाणीटंचाईने ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. तालुक्यातील परसुल येथे महिलांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली असून दिवसभरात विहिरीवरुन दोनच हांडे घरी पाणी न्यायचं. तिसरा हंडा भरला तर. शंभर रूपये दंड भरायचा असा नियमच ग्रामस्थांनी घातला आहे.

खेड तालुक्यात कोट्यवधी रुपयाची जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. मात्र आजही काही गावे ताहनलेलीच आहे. आजही पुर्व भाग व पश्चिम भागातील काही गावाला टँकरचा प्रस्ताव सादर करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील परसुल गावात पाण्यासाठी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून दोन महिने कडक उन्हाळ्याचे दिवस असणार आहे. गावात पूर्वीची जुनी विहिर असून या विहिरीला जेमतेम पाणी आहे. अजून दोन महिने या विहिरीतील पाणीसाठा टिकावा यासाठी ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला. माहिलांनी दिवसाला दोनच हंडे विहिरीतुन पाणी घरी आणयचे. तिसरा हंडा नेला तर शंभर रुपये दंड भरायचा असा नियम ग्रामस्थांनी घातला आहे. त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी रानोमाळ पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

आमच्या कित्येक पिढ्या गेल्या पण पाणी टंचाई दूर झाली नाही. उंच टेकडी चढून पाणी आणावे लागते. याचा वयोवृद्ध महिलांना मोठया प्रमाणात त्रास होतो. विहिरीची पाणी पातळी खाली गेली असल्याने आम्ही प्रती घर दोन हंडे असा नियम बनवला आहे. तिसरा हंडा पाणी भरणाऱ्याला शंभर रुपये दंड आकारण्याचा नियम केला आहे. पाणी स्वच्छ असल्याने आरोग्यासाठी चांगले आहे. गावात रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने गावातील बहुतांश लोक मुंबई येथे रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत.- स्वाती दिलीप शिंदे, परसुल गावच्या रहिवाशी

पिण्याच्या पाण्यासाठी गावची एकमेव विहीर असून पाण्याचा काटकसरीने वापर करत आहोत. पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यास ग्रामस्थ खासगी बोअरवेल, विहीर यांचा वापर करतात. जलजीवन योजना गेली ३ वर्ष झाले खोपेवाडी या ठिकाणी तिचे काम सुरु आहे. ते अजून पूर्ण झालेले नाही. आमचा पाणी प्रश्न लवकर सुटावा म्हणून भाजपचे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांची भेट घेतली असून त्यांनी पाणी टंचाई मुक्त परसुल गाव करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.- सारिका बाळासाहेब शिंदे, उपसरपंच परसुल

टॅग्स :PuneपुणेKhedखेडWaterपाणीRainपाऊसMuncipal Corporationनगर पालिकाDamधरणWomenमहिला