शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

"IG लेवलपर्यंत पॅकेट संस्कृती असेल तर...", पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रकाश आंबेडकरांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 16:40 IST

नेमणूक झालेले पोलीस अधिकारी आधी पाकीट गोळा करतात अन् नंतर..

पुणे/किरण शिंदे : पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत आणि पुणेपोलिसांच्या एका निर्णयावर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सकाळीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील पुणे पोलिसांच्या कारभारावरून पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. आयजी लेवलपर्यंत जर पॅकेट संस्कृती असेल तर असे प्रकार घडणारच असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. आंबेडकर पुण्यात बोलत होते. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, सिस्टीम कोलॅप्स होत चालली आहे यात दुमत नाही. नेमणूक होताना जर आयजी लेव्हलपर्यंत पॉकेट संस्कृती असेल तर नेमणूक झालेला कोणताही पोलीस अधिकारी सर्वात आधी पॅकेट गोळा करण्यात लागतो आणि नंतर कायदा सुव्यवस्था बघतो. तत्कालीन पोलीस आयुक्त प्रश्न शुक्ला यांच्या बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले रश्मी शुक्ला यांनी अनेकांचे फोन टॅप केले. याप्रकरणात आतापर्यंत बरीच माहिती आली आहे. मात्र ती अजूनही सार्वजनिक केली जात नाही. याप्रकरणात कारवाईसुद्धा केली जात नाही. त्यामुळे फोन टॅपिंग वैध की अवैध अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना पकडून देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी " बक्षीस योजना" जाहीर केली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी पकडल्यास त्यांना एक हजारापासून ते दहा हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. पोलिसांच्या या निर्णयावर आता चहूबाजूने टीका करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणSocialसामाजिकPoliceपोलिस