शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

अशीच परिस्थिती राहिली तर देशातील लोकशाही, संविधानाला धोका : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 09:39 IST

महाविकास आघाडीसोबत जाण्याची आपली मनापासून इच्छा असली तरी आघाडी होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले....

पुणे : निवडणूक कुणाला सत्तेवर बसवण्यासाठी नसून नागरिकांचे अधिकार शाबूत ठेवण्यासाठी असते. सध्याच्या सरकारकडून संविधानाची चौकट मोडली जात असून लोकांना बंदिस्त केले जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लोकशाही, संविधानाला धोका आहे. त्यामुळे आता महात्मा फुले, राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या मतदारांनी एकत्रित येण्याची गरज असून मुस्लिमांनाही सोबत घ्यावे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आयोजित सत्ता परिवर्तन सभेत केले. महाविकास आघाडीसोबत जाण्याची आपली मनापासून इच्छा असली तरी आघाडी होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले.

आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दंगली घडविल्या जाण्याची शक्यता आहे. सरकार ज्या पद्धतीने दडपशाहीचे काम करत आहे त्याला घाबरून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. असेच दडपशाहीचे राजकारण सुरू राहिले तर लोकशाही टिकेल का, संविधान टिकेल का, असा प्रश्न उपस्थित करत हेच सरकार पुन्हा निवडून दिल्यास बंदिस्त लोकशाही येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे, टी. पी. मुंडे, मुन्नवर कुरेशी आदी उपस्थित होते.

जरांगे यांना निवडणूक लढविण्याचा सल्ला

सध्याच्या राज्य सरकारने ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण केला आहे. ओबीसींचे ताट वेगळे असावे व गरीब मराठ्यांचे ताट वेगळे असावे, अशी वंचितची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे त्यासाठीच लढाई लढत असून त्यांनी आता हिंमत करून निवडणूक लढवावी, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPuneपुणेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी