शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

'देशवासियांना पहिल्यांदा लस दिली असती, तर गंगेत मृतदेह दिसले नसते' नाना पटोलेंची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 14:20 IST

देशातील १३० कोटी जनतेला २६० ते ३०० कोटी लसची गरज होती. पण केंद्र सरकारने पुण्यात तयार झालेली लस पाकिस्तानला पाठवली

ठळक मुद्देकोरोनाकडे सुरुवातीपासूनच केंद्र सरकारचे दुर्लक्षसद्यस्थितीत देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर

पुणे: कोरोनावर लसीचे दोन डोस प्रभावी असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. तसेच दोन डोस घेतलेल्या लोकांना कोरोना झाला तरी धोका नसल्याचे निदर्शनास आले आहे. पश्चिमात्य देशात लसीकरण वेगाने सुरु आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

पटोले म्हणाले, ''देशातील १३० कोटी जनतेला २६० ते ३०० कोटी लसची गरज होती. पण केंद्र सरकारने पुण्यात तयार झालेली लस पाकिस्तानला पाठवली. दुश्मन देशाला लस देण्यापेक्षा आपल्या देशाला दिली असती. तर गंगेत मृतदेह दिसले नसते. अशी सनसनाटी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली आहे''.  पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. आजही आपण लसीबाबत जागतिक पातळीवर ऐकत आहोत. की लस झाल्यावर ही कोरोना होतो. फक्त जीव वाचतो आणि त्रास होत नाही. त्यावरून लस १०० टक्के सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितले.  

कोरोनाच्या काळात अनेक जण बेरोजगार झाले. व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने देशालाही आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले आहे. त्यावर भाष्य करत पटोले म्हणाले, ''कोरोनाकडे सुरुवातीपासूनच केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. सद्यस्थितीत देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. या सगळ्याबाबत नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. ''

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीNana Patoleनाना पटोले