शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'देशवासियांना पहिल्यांदा लस दिली असती, तर गंगेत मृतदेह दिसले नसते' नाना पटोलेंची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 14:20 IST

देशातील १३० कोटी जनतेला २६० ते ३०० कोटी लसची गरज होती. पण केंद्र सरकारने पुण्यात तयार झालेली लस पाकिस्तानला पाठवली

ठळक मुद्देकोरोनाकडे सुरुवातीपासूनच केंद्र सरकारचे दुर्लक्षसद्यस्थितीत देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर

पुणे: कोरोनावर लसीचे दोन डोस प्रभावी असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. तसेच दोन डोस घेतलेल्या लोकांना कोरोना झाला तरी धोका नसल्याचे निदर्शनास आले आहे. पश्चिमात्य देशात लसीकरण वेगाने सुरु आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

पटोले म्हणाले, ''देशातील १३० कोटी जनतेला २६० ते ३०० कोटी लसची गरज होती. पण केंद्र सरकारने पुण्यात तयार झालेली लस पाकिस्तानला पाठवली. दुश्मन देशाला लस देण्यापेक्षा आपल्या देशाला दिली असती. तर गंगेत मृतदेह दिसले नसते. अशी सनसनाटी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली आहे''.  पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. आजही आपण लसीबाबत जागतिक पातळीवर ऐकत आहोत. की लस झाल्यावर ही कोरोना होतो. फक्त जीव वाचतो आणि त्रास होत नाही. त्यावरून लस १०० टक्के सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितले.  

कोरोनाच्या काळात अनेक जण बेरोजगार झाले. व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने देशालाही आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले आहे. त्यावर भाष्य करत पटोले म्हणाले, ''कोरोनाकडे सुरुवातीपासूनच केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. सद्यस्थितीत देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. या सगळ्याबाबत नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. ''

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीNana Patoleनाना पटोले