शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

हर्षवर्धन पाटलांना ‘ ईव्हीएम ’ ची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 21:30 IST

संकल्पपत्र एवढ्या उशिरा आणून आणि त्यामुळे जुन्याच घोषणा करून भाजपाने निवडणुकीआधीच हार मान्य केल्याची स्थिती आहे.

पुणे : देशात नरेंद्र मोदी यांची लाट नसून मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे आघाडीसाठी राज्यात चांगले वातावरण असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ईव्हीएम मशिनबाबत मात्र भीती व्यक्त केली आहे. ईव्हीएम यंत्रणेबाबत निवडणुकीत सतर्क राहावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी ईव्हीएम मशिनवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर येथील उमेदवार नाना पटोले यांनी ईव्हीएमबाबत उच्च न्यायालयात तक्रार दिली आहे. त्याचा आधार घेत पाटील म्हणाले, निवडणुक पारदर्शकपणे पार पडणे आवश्यक आहे. आता कोणतीही लाट नाही. सरकारविषयी रोष आहे. संकल्पपत्र एवढ्या उशिरा आणून आणि त्यामुळे जुन्याच घोषणा करून भाजपाने निवडणुकीआधीच हार मान्य केल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता ईव्हीएम यंत्रणेवर बारकाईन लक्ष द्यावे लागले. त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. ईव्हीएमबाबत तक्रार दिल्यास निवडणुक आयोगाने त्याची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारले असता पाटील यांनी त्याला बगल दिली. पक्ष सोडण्याबाबत त्यानांच विचारा असे सांगत त्यांनी बोलण्याचे टाळले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही यावेळी उपस्थित होते. त्यांनाही या मुद्यावर बोलण्यास नकार दिला.------------सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीबारामती लोकसभा मतदारसंघातील काही जणांच्या अडचणी होत्या. दहा दिवसांपासून चर्चा सुरू होती. एक-एक प्रश्नाची उत्तरे मिळत गेली. त्यानंतर सोमवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. भोरमध्येही मेळावा घेण्यात आला आहे. सासवडमध्ये सर्वजण कामाला लागले आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे याच विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस