शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गांधी शांती यात्रा ९ जानेवारीला पुण्यात : यशवंत सिन्हांकडे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 21:26 IST

नागरिकत्व कायदा दुरूस्तीला विरोध

ठळक मुद्देराष्ट्र मंच, फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी, शेतकरी जागर मंच यांनी गांधी शांती यात्रेचे केले आयोजन १० जानेवारीला सकाळी ९ वाजता यात्रा संगमनेर, नाशिककडे होईल रवाना

पुणे: राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व सुधारणा कायदा जबरदस्तीने अंमलात आणून केंद्र सरकार देशात विभाजनवादी धोरण अवलंबत आहे असा आरोप करून त्याला विरोध म्हणून मुंबई ते दिल्ली दरम्यान गांधी शांती यात्रा काढण्यात येत आहे.  ही यात्रा ९ जानेवारीला पुण्यात येत असून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा या यात्रेत नेतृत्व करत आहे.   राष्ट्र मंच, फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी, शेतकरी जागर मंच यांनी गांधी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. गांधी भवनच्या वतीने ९ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता गंधी भवन येथे शांती यात्रेचे स्वागत करण्यात येणार अहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांनी ही माहिती दिली. गांधी भवन येथे स्वागत कार्यक्रमानंतर यशवंत सिन्हा व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाहीर सभेद्वारे पुण्यातील सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिकांबरोबर संवाद साधणार आहेत.गांधी भवन येथे ९ जानेवारीला रात्री यात्रेचे मुक्काम असेल. १० जानेवारीला सकाळी ९ वाजता यात्रा संगमनेर, नाशिककडे रवाना होईल. युवक क्रांती दलाचे (युक्रांद) कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार असल्याचे सप्तर्षी यांनी सांगितले.  नाशिकहून सुरत, आणंद, राजकोट, पोरबंदर, उदयपूर, आग्रा, मथुरा,अलीगढ, राजघाट या मार्गे यात्रा दिल्लीत पोहचेल.

टॅग्स :PuneपुणेYashwant Sinhaयशवंत सिन्हाcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक