शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

साहेब काही ऐकेना, अन् निबंधात काय लिहावे ते सुचेना ; पुणे पाेलिसांची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 14:33 IST

पाेलीसांमधील सेवा जाणीव वाढावी यासाठी पुणे पाेलिसांसाठी निबंध स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे.

पुणे : शहरात घरफाेड्या, दराेडे, चाेऱ्या, मारहाणीचे गुन्हे वाढले असताना दुसऱ्या बाजूला पाेलीस प्रशासन पाेलिसांमधील सेवा जाणीव वाढावी, यासाठी निबंध स्पर्धा घेण्यावर भर देत आहे. पाेलिसांमधील उत्साहाला आणि कार्यक्षमतेला वाव मिळावा, यासाठी निराळ्या पद्धतीचे पाेलिसिंग करण्याकडे प्रशासनाचा कल आहे. मात्र या सगळ्यात वरिष्ठ साेहबांच्या आदेशामुळे गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु असणाऱ्या पाेलीस निबंध स्पर्धेमुळ उत्साहाऐवजी अनेकांची डाेकेदुखी वाढली आहे. 

पुणे शहर पाेलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून पुणे शहर पाेलीस दलामध्ये असलेल्या सर्व पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात कर्तव्याप्रति जागरुकता आणि सेवा भावाची जाणीव, उत्साह निर्माण हाेण्याकरीता या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. पाेलीस माझा अभिमान, खाकी माझी शान आणि कर्तव्य दक्षतेतून लाेकांच्या हृद्यात असे विषय निबंध लेखनाकरिता निवडण्यात आले आहेत. याकरिता 30 पाेलीस स्टेशन, गुन्हे शाखेतील 5 युनिट व 1 भराेसा सेल, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक विभागातील पाच परिमंडळ, विशेष शाखा 1 व 2 आणि मुख्यालय यातील एकूण 51 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विविध पाेलीस स्टेशन त्यातील वरिष्ठ पाेलीस निरीक्षक, मुख्यालयातील राखीव पाेलीस निरीक्षक आपल्या कार्यालयात असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून निबंध लिहून घेतील. 

तसेच पाेलीस स्टेशन, शाखा आणि मुख्यालय स्तरावरील एखादी व्यक्ती परीक्षक म्हणून काम पाहणार असल्याचे पाेलीस प्रशासनाने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाेलीस शिपाई ते सहायक पाेलीस आयुक्त यांच्या करिता आयाेजित केली आहे. त्यांनी पाेलीस दलात काम करताना आलेल्या अनुभवांवरुन पत्रकात नमूद केलेल्या एका विषयावर 200 ते 250 शब्दांत आपले सविस्तर मनाेगत स्वहस्ताक्षरात देण्याची अट हाेती. विशेष म्हणजे, बक्षीसपात्र निबंधांचे एक पुस्तक तयार केले जाणार आहे. आयुक्त स्तरावरील बक्षीसपात्र मनाेगत लिहीणारे पाेलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार पाेलीस आयुक्त यांच्या हस्ते हाेणार आहे.  दरम्यान पाेलीस दलातील अनुभव आणि त्यावर आधारित नमूद केल्यापैकी एका विषयावर निबंध लिहिण्यासाठी पाेलीस कर्मचाऱ्यांना मात्र मेंदुला चालना द्यावी लागत आहे. दैनंदिन कामातून वेळ काढून दिलेल्या वेळेच निबंधाचे काम पूर्ण करावयाचे आहे. राेज घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करायचा साेडून उत्साह आणि जागृकता निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न पाेलीस कर्मचारी आणि अधिकारी दाेघांनाही त्रासदायक ठरला, परंतु साहेबांचे सांगणे टाळता येईना आणि लिहिण्यास काही सुचेना याची प्रचिती त्यांच्याकडे पाहिल्यावर आली. 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेDr. K. Venkateshamडॉ के. वेंकटेश