शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भोंग्यामुळे काकड आरत्याही बंद होणार; हे राज ठाकरेंना माहित नाही का? दिलीप वळसे पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 11:01 IST

भाजप, कंत्राटे घेणाऱ्या पक्षांना हाताशी धरून राज्यांत सामाजिक अशांतता पसरविण्यांचे षडःयत्र करतायेत

टाकळी हाजी : भाजप, कंत्राटे घेणाऱ्या पक्षांना हाताशी धरून राज्यांत सामाजिक अशांतता पसरविण्यांचे षडःयत्र करीत असल्यांची टिका राज्यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. तसेच राज ठाकरे यांच्या भोंगयाबाबतच्या भूमिकेवरही पाटलांनी निशाणा साधला आहे. टाकळी हाजी ता शिरूर येथे घोडनदीवरील पुल, वडनेर टाकळी हाजी मलठण रस्ता, टाकळी हाजी अंतर्गत चौपदरीकरण अश्या १३ कोटी रुपयांच्या कामांचे भुमिपुजन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

 दिलीप वळसे पाटील म्हणाले, मशिदीवरील भोंगे काढून अजान बंद करा. अन्यथा आम्ही हनुमान चालिसा वाचु असे म्हणणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंना हे माहीत नाही का? यामुळे ग्रामिण भागात रात्री चालणारे किर्तन पहाटेच्या काकड आरत्या शिर्डी पंढरपुरच्या आरत्या देखील बंद होणार आहेत. यांचा परिणाम मुस्लिम धर्माबरोबरचं हिंदु धर्माच्या कार्यक्रमावर देखील होणार आहे. केवळ जाती धर्मात वाद लावायचे, हिंदुचे रक्षणकर्ते आहोत असे दाखवायचे व मतांचे ध्रुर्वीकरण करायचे हाच कार्यक्रम सध्या सुरु असल्या बददल गृहमंत्री वळसे पाटील यांनी चिंता व्यक्त करीत भाजप मनसेवर जोरदार प्रहार केला. या काळात मुस्लिम धर्मियांनी राज्यात अंत्यत सामंजस्याची भुमिका घेतल्या बदद्ल गृहमंत्र्यांनी जाहीर आभार मानले. आपला देश कुणी उभा केला, विकास कुणी केला यांचा इतिहास तरुणांना सांगणे गरजेचे आहे. मात्र सध्या त्यांच्या पर्यंत चुकीची माहीती सोशल मिडियाच्या माध्यमामधून पोहोचवत काही शक्ती विष पेरण्यांचे काम करीत आहेत.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर झालेल्या टिकेबद्दल ते म्हणाले, नेत्यावर झालेल्या टिकेला कार्यकर्त्यांनी उत्तर द्या. खालच्या पातळी वरील टिका सहन केली जाणार नाही.

मतभेद विसरा ...    जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरचं होणार आहेत. हा भाग शरद पवार यांच्या विचाराचा बालेकिल्ला असून येथे मोठ्या प्रमाणात विकास पक्षाच्या माध्यमामधून केला आहे. मात्र अंतर्गत मतभेद विसरा, गट तट विसरून जनतेच्या विकासासाठी एकत्र या असे आव्हान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेHome Ministryगृह मंत्रालयBJPभाजपा