शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

भोंग्यामुळे काकड आरत्याही बंद होणार; हे राज ठाकरेंना माहित नाही का? दिलीप वळसे पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 11:01 IST

भाजप, कंत्राटे घेणाऱ्या पक्षांना हाताशी धरून राज्यांत सामाजिक अशांतता पसरविण्यांचे षडःयत्र करतायेत

टाकळी हाजी : भाजप, कंत्राटे घेणाऱ्या पक्षांना हाताशी धरून राज्यांत सामाजिक अशांतता पसरविण्यांचे षडःयत्र करीत असल्यांची टिका राज्यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. तसेच राज ठाकरे यांच्या भोंगयाबाबतच्या भूमिकेवरही पाटलांनी निशाणा साधला आहे. टाकळी हाजी ता शिरूर येथे घोडनदीवरील पुल, वडनेर टाकळी हाजी मलठण रस्ता, टाकळी हाजी अंतर्गत चौपदरीकरण अश्या १३ कोटी रुपयांच्या कामांचे भुमिपुजन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

 दिलीप वळसे पाटील म्हणाले, मशिदीवरील भोंगे काढून अजान बंद करा. अन्यथा आम्ही हनुमान चालिसा वाचु असे म्हणणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंना हे माहीत नाही का? यामुळे ग्रामिण भागात रात्री चालणारे किर्तन पहाटेच्या काकड आरत्या शिर्डी पंढरपुरच्या आरत्या देखील बंद होणार आहेत. यांचा परिणाम मुस्लिम धर्माबरोबरचं हिंदु धर्माच्या कार्यक्रमावर देखील होणार आहे. केवळ जाती धर्मात वाद लावायचे, हिंदुचे रक्षणकर्ते आहोत असे दाखवायचे व मतांचे ध्रुर्वीकरण करायचे हाच कार्यक्रम सध्या सुरु असल्या बददल गृहमंत्री वळसे पाटील यांनी चिंता व्यक्त करीत भाजप मनसेवर जोरदार प्रहार केला. या काळात मुस्लिम धर्मियांनी राज्यात अंत्यत सामंजस्याची भुमिका घेतल्या बदद्ल गृहमंत्र्यांनी जाहीर आभार मानले. आपला देश कुणी उभा केला, विकास कुणी केला यांचा इतिहास तरुणांना सांगणे गरजेचे आहे. मात्र सध्या त्यांच्या पर्यंत चुकीची माहीती सोशल मिडियाच्या माध्यमामधून पोहोचवत काही शक्ती विष पेरण्यांचे काम करीत आहेत.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर झालेल्या टिकेबद्दल ते म्हणाले, नेत्यावर झालेल्या टिकेला कार्यकर्त्यांनी उत्तर द्या. खालच्या पातळी वरील टिका सहन केली जाणार नाही.

मतभेद विसरा ...    जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरचं होणार आहेत. हा भाग शरद पवार यांच्या विचाराचा बालेकिल्ला असून येथे मोठ्या प्रमाणात विकास पक्षाच्या माध्यमामधून केला आहे. मात्र अंतर्गत मतभेद विसरा, गट तट विसरून जनतेच्या विकासासाठी एकत्र या असे आव्हान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेHome Ministryगृह मंत्रालयBJPभाजपा