शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

'मुलांनो कॉपी करू नका', बारावी परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी २७१ भरारी पथके

By प्रशांत बिडवे | Updated: February 20, 2024 15:28 IST

गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत काॅपीमूक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रबाेधनही करण्यात आले आहे.

पुणे: बारावी परीक्षेतील गैरप्रकार कमी व्हावेत यासाठी यंदाही राज्य मंडळाकडून गैरमार्गाशी लढा हे अभियान राबविण्यात आले तसेच परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी मंडळातर्फे २७१ भरारी पथके नेमण्यात आले आहेत अशी माहिती अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली.

गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत काॅपीमूक्त परीक्षेसाठी स्थानिक दक्षता समिती व केंद्र स्तरावर सभा, पालकसभेचे आयाेजन, विद्यार्थ्यांचे प्रबाेधन करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल हाेईल तसेच परीक्षेतील गैरप्रकारही कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. राज्य मंडळाच्या २७१ भरारी पथकांशिवाय प्रत्येक जिल्ह्यांत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. तसेच विभागीय मंडळातही विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी द्याव्यात असे सांगण्यात आले आहे. पाेलीस आयुक्त, जिल्हा पाेलीस अधीक्षक यांनाही राज्यात काॅपीमुक्त अभियान राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान दहा शाळांना भेट अनिवार्य

प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व याेजना, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांना प्रात्यक्षिक परीक्षा काळात कमीत कमी १० उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देण्याबाबत सूचित केले आहे.

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीSocialसामाजिक