शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमधील भांडणे, नाराजीचा आला उबग; बहुमत मिळाले तर कामाला लागा, सुप्रिया सुळेंचा टोला

By राजू इनामदार | Updated: January 21, 2025 16:34 IST

जनतेने बहुमताने निवडून दिले तरीही ते आधी मुख्यमंत्री निवड, त्यानंतर मंत्रीमंडळ निवड, मग खात्यांची निवड व आता पालकमंत्र्यांची निवड यावरून भांडतायेत

पुणे: या सरकारमधील भांडणे, नाराजी, मतभेद ऐकूनऐकून उबग आला आहे. इतके मोठे बहुमत जनतेने दिले आहे तर अशा गोष्टी सोडून कामाला लागा. त्यांना मला लोकांनी सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे, तू तू मै मै करण्यासाठी नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला. देशातील हे राज्य सरकार घटनेत नसलेली पदे निर्माण करण्यात पहिला क्रमांक मिळवणारे आहे असे त्या म्हणाल्या.

पुण्यात पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी सरकारवर बरेच ताशेरे जोडले. मुख्यमंत्री दावोस ला आहेत, ते आले की त्यांची भेट घेणार व त्यांना शेतकरी, महागाई, बेरोजगारी यावर तुम्ही काम करणार आहात की नाही अशी विचारणा त्यांना करणार आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेने त्यांना फार मोठे बहुमत दिले. तरीही ते आधी मुख्यमंत्री निवड, त्यानंतर मंत्रीमंडळ निवड, मग खात्यांची निवड व आता पालकमंत्र्यांची निवड यावरून भांडत आहेत. दोन महिने होत आले अजून सरकार कामाला लागायला तयार नाही. या सगळ्याचा उबग आला आहे, लोकांनी धोरण ठरवण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे, ना की भांडणांसाठी, सरकारनेच आता मागील दोन महिन्यात कोणते धोरण ठरवले, काय निर्णय घेतला याची माहिती द्यावी असे सुळे म्हणाल्या.

या सरकारने मागील सरकारची एक निविदा रद्द केली. त्यांचेच त्यावेळी होते, मग त्यांना निविदा का रद्द करावी लागली? याची चौकशी करावी लागेल. हार्वेस्टर मध्ये शेतकऱ्यांचे पैसे कोणी खाल्ले? याचीही विचारणा मुख्यमंत्ऱ्यांकडे करणार आहे असे सुळे यांनी सांगितले. बीड चे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना जबाबदारी दिली, आता तिथली स्थिती सुधारेल का? या प्रश्नावर त्यांनी , प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला हवी असे नाही. काही दिवस वाट तर बघू असे उत्तर दिले.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस