शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे विमानतळ रद्द झाल्याने नुकसान- दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 01:58 IST

सरकार शेतकरीविरोधी तसेच ग्रामीण विकासाच्या विरोधात आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

टाकळी हाजी : खेड परिसरातील प्रस्तावित विमानतळ रद्द झाल्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. हे सरकार शेतकरीविरोधी तसेच ग्रामीण विकासाच्या विरोधात आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी केली.मलठण (ता. शिरूर) येथे नळ पाणीपुरवठा, तसेच आमदाबाद फाटा, टाकळी हाजी रस्ता, मलठण ते वाघाळे रस्ता या विकासकामांचे भूमिपूजन वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले.या वेळी ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील जनतेमधे सरकारबद्दल प्रचंड नाराजी असून, तरुणवर्ग अस्वस्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली; मात्र त्यांची पूर्तता न झाल्यामुळे सरकारविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.’’कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते हे होते. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, पंचायत समिती सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, सविता बगाटे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, रंगनाथ थोरात, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, सविता पºहाड, गटविकास अधिकारी संदीप जठार, उपविभागीय अभियंता प्रभाकर जाधव, सरपंच कैलास कोळपे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार कार्यक्षम असल्यानंतर किती विकासाची कामे मार्गी लावता येतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रिया सुळे यांचा बारामती मतदारसंघ आहे. खेडच्या जनतेनेही कार्यक्षम खासदारांना निवडून द्यावे, असे आवाहन विश्वास देवकाते यांनी केले.शेतकरी कर्जमाफी फसवी निघाली...सध्या कोणत्याच शेतमालाला भाव नाही. शेतकरी शेतमाल फेकून देत आहेत. शासनाची कर्जमाफी तर फसवी व दिशाभूल करणारी ठरली. आता उत्पादनखर्चसुद्धा परत मिळण्याची शक्यता नाही. शासनाचे धोरण हे शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी नाही, तर कर्जबाजारी करणारे असल्याची टीका माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली.शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीतया वेळी मलठणचे सरपंच कैलास कोळपे, माजी सरपंच अनिता लकडे, सुरेश गायकवाड, मुकुंद नरवडे, उत्तम लकडे, यांनी शिवसेनेमधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

टॅग्स :AirportविमानतळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस