शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कर्जमाफी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - दादासाहेब भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 2:53 AM

राज्यातील शेतक-यांना सन २०१७ पर्यंत थकीत कर्जाला माफी मिळाली पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे. कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले.

टाकळी हाजी : राज्यातील शेतक-यांना सन २०१७ पर्यंत थकीत कर्जाला माफी मिळाली पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे. कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले.कवठे येमाई (ता. शिरूर) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे बोलत होते.या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना उपजिल्हप्रमुख राम गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे, हिंगोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात, अविनाश रहाणे, तालुका प्रमुख अनिल काशिद, देवीदास दरेकर,पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, माजी सदस्य डॉ. कल्पना पोकळे, माजी सरपंच बबनराव पोकळे, किरण देशमुख, संदीप जठार, पोपट शेलार, लहू वागदरे, राजेश सांडभोर, मारुती वागदरे आदि उपस्थित होते.आढळराव पाटील म्हणाले, की सरकारची भूमिका ही बैलगाडा सुरू करणाºयांच्या विरोधातील असून, त्यासाठी लोकसभेत विधेयक मंजूर करावे लागणार आहे. ते झाले नाही तर शेवटी न्यायालयीन लढाईत बैलगाडामालकांसोबत राहून, न्याय मिळवून देऊ. काही लोक दुसºयांच्या कामाचे श्रेय घेत असून, पराग कारखाना कुणाचा आहे, हे समजण्याएवढी जनता खुळी नाही, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली.कवठे येमाई येथे आज राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते शिवसेनेने दोन रस्त्यांचे भूमिपूजन केले. त्याच कामांचे बुधवारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिपूजन केले. त्यामुळे काम नेमके केले कुणी, असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला आहे.

टॅग्स :newsबातम्याPuneपुणे