शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रातऑगस्टमध्ये कोरोनाचा उद्रेक; दीड लाख रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 02:11 IST

ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष, लक्ष केवळ शहरांवरच

- सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पश्चिम महाराष्ट्रात असून, आॅगस्टमध्ये संसर्ग दुप्पट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. ३१ जुलैला पुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १लाख ३ हजार ४११ एवढी होती. हीच संख्या एका महिन्यात १ लाख ५३ हजाराने वाढून २ लाख ५७ हजार २०६ वर पोहोचली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. मे अखेर पुणे विभागात केवळ पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात संसर्ग नियंत्रणात होता. परंतु लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर अन्य जिल्ह्यांमध्ये देखील संसर्ग वाढण्यास सुरूवात झाली. मुंबईनंतर सर्वांचे केवळ पुणे जिल्ह्यावर अधिक लक्ष होते. त्या तुलनेत अन्य जिल्ह्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जाते.

मास्क न वापरणे आणि गर्दीच कारणीभूत

पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये लॉकडाऊन शिथील केल्यानंतरच ही संख्या वेगाने वाढण्यास सुरूवात झाली. शहरी भागासह ग्रामीण भागात मास्क न वापरणे, सुरक्षित सामाजिक अंतर न राखणे व सर्व नियम धाब्यावर बसवत गर्दी करणे, यामुळे संसर्ग वाढत असल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यात अँटिजेन

टेस्ट वाढविणार

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनही वाटा उचलणार आहे. अँटिजेन टेस्ट वाढविल्या जातील. पुन्हा सिरो सर्वेक्षण केले जाईल, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आदींची शनिवारी बैठक झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार