शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

इंदापूर तालुक्यातील साठ गावातील शेतकरी संतापले, काळया फिती बांधून निमगाव केतकीत आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 19:37 IST

शेतकऱ्यांनी रस्ता रोखला, अन् अंगावर डिझेल ओतून घेतले

ठळक मुद्दे"जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी केलेली घोषणा माघारी घ्यावी", शेतकरी पाणी संघर्ष कृती समिती आक्रमक

इंदापूर: सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील तब्बल ६० गावांना शासनाने पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी हा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे तालुक्यातील साठ गावातील नागरिक शेतकरी प्रचंड संतापले असून त्यांनी बुधवारी निमगाव केतकी, बेलवाडी, हिंगणगाव, इंदापूर शहर व आपापल्या परिसरात शासनाच्या विरोधात आमच्या हक्काचे पाणी पाच टीएमसी आम्हाला मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत अनोखा संताप व्यक्त केला.

इंदापूर तालुक्यातील पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्या अध्यक्षतेखाली निमगाव केतकी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळया फिती बांधून शेतकऱ्यांनी इंदापूर - बारामती रस्ता रोको करत, झालेल्या निर्णयाचा जाहीर निषेध केला.

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच टीएमसी उजनी धरणातून पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.  हा निर्णय रद्द झाला ही गोष्ट अत्यंत शेतकऱ्याच्या मनाला दुःख देणारी आहे. तरी देखील पाणी संघर्ष कृती समिती तालुक्याच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवण्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची भूमिका पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी यावेळी मांडली.

अन् शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेतले 

राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी इंदापूर तालुक्याला उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी दिले जाणार नाही. अशी घोषणा केली या निषेधार्थ एका शेतकऱ्याने कृती समितीच्या बैठकीत अक्षरशा जीवाची तमा न करता, अंगावर डिझेल ओतून घेतले. यावेळी उपस्थितांनी प्रसंग अवधान राखून तात्काळ हालचाल केल्यामुळे अनर्थ टळला.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरFarmerशेतकरीGovernmentसरकार