शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

इंदापूर तालुक्यातील साठ गावातील शेतकरी संतापले, काळया फिती बांधून निमगाव केतकीत आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 19:37 IST

शेतकऱ्यांनी रस्ता रोखला, अन् अंगावर डिझेल ओतून घेतले

ठळक मुद्दे"जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी केलेली घोषणा माघारी घ्यावी", शेतकरी पाणी संघर्ष कृती समिती आक्रमक

इंदापूर: सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील तब्बल ६० गावांना शासनाने पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी हा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे तालुक्यातील साठ गावातील नागरिक शेतकरी प्रचंड संतापले असून त्यांनी बुधवारी निमगाव केतकी, बेलवाडी, हिंगणगाव, इंदापूर शहर व आपापल्या परिसरात शासनाच्या विरोधात आमच्या हक्काचे पाणी पाच टीएमसी आम्हाला मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत अनोखा संताप व्यक्त केला.

इंदापूर तालुक्यातील पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्या अध्यक्षतेखाली निमगाव केतकी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळया फिती बांधून शेतकऱ्यांनी इंदापूर - बारामती रस्ता रोको करत, झालेल्या निर्णयाचा जाहीर निषेध केला.

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच टीएमसी उजनी धरणातून पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.  हा निर्णय रद्द झाला ही गोष्ट अत्यंत शेतकऱ्याच्या मनाला दुःख देणारी आहे. तरी देखील पाणी संघर्ष कृती समिती तालुक्याच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवण्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची भूमिका पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी यावेळी मांडली.

अन् शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेतले 

राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी इंदापूर तालुक्याला उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी दिले जाणार नाही. अशी घोषणा केली या निषेधार्थ एका शेतकऱ्याने कृती समितीच्या बैठकीत अक्षरशा जीवाची तमा न करता, अंगावर डिझेल ओतून घेतले. यावेळी उपस्थितांनी प्रसंग अवधान राखून तात्काळ हालचाल केल्यामुळे अनर्थ टळला.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरFarmerशेतकरीGovernmentसरकार