शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

Maharashtraelection2019 : हा बदललेला भारत घाबरणारा नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 19:11 IST

जगात बदल होत आहेत. गेल्या 100 दिवसांमध्ये नवीन भारताचा अनुभव होत आहेत. नव्या भारताचा आत्मविश्वास दिसत आहे. हा बदलेला भारत आहे. हा भारत घाबरणार नाही नसे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात व्यक्त केले.   

पुणे :जगात बदल होत आहेत. गेल्या 100 दिवसांमध्ये नवीन भारताचा अनुभव होत आहेत. नव्या भारताचा आत्मविश्वास दिसत आहे. हा बदलेला भारत आहे. हा भारत घाबरणार नाही नसे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात व्यक्त केले.   

आगामी विधानसभेच्या प्रचारसभेत ते पुण्यात बोलत आहेत.  टिळक रस्त्यावरील एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा सुरु आहे. यावेळी व्यासपीठावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, आठही महादारसंघांचे उमेदवार आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातील त्यांनी पुणेकरांनी यापूर्वी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पुणेकरांचे आभार मानले. पुणे शहर देशातील युवकांना संस्कारांची शिकवण पण देते. छत्रपती शिवाजी महाराज,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, लोकमान्य टिळक, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांच्या विचारांनी पुण्याला घडवलं आहे. ही वीरांच्या, ज्ञानवंतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे. 

 पुढे ते म्हणाले की, संपूर्ण देशात अभूतपूर्व बदल होत आहेत. अशा जगाशी डील  करण्यासाठी सशक्त नेतृत्वाची गरज होती. नागरिकांनी पाच वर्षांसाठी सरकार निवडले आहे, अजून पाच महिनेही पूर्ण झालेले नाहीत. पण इतक्या कमी वेळात आम्ही पाच वर्षांचे काम केले. मागील शंभर दिवसात बदलत्या भारताचा अनुभव अनेकांना झाला असेल. जगताला मोठ्यात मोठा नेता जेव्हा माझ्याशी हस्तांदोलन करतो तेव्हा त्याला १३० कोटी भारतीय दिसतात.  

त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

-मागील पाच वर्षांत देशातली गुंतवणूक पाचपट वाढली. सरकारने अनेक अर्थविषयक निर्णय घेतले. अधिक स्टार्ट अप तयार करण्यासाठी सरकारने कल्याणकारी निर्णय घेतले आहे. 

- पुणे ते पंढरपूर पर्यंत पालखी महामार्ग करणार, अशा अनेक उपायांनी पुण्याची वाहतूक सुधारणार. 

- मेट्रोचे जाळे निर्माण केल्याने वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल. सुरक्षा, स्वच्छता आणि वेग अशा अनेक मुद्द्यांवर काम सुरु आहे. 

-वंद्य भारत सारख्या सुपरफास्ट रेल्वे गाड्या पुण्यातून सुरु करण्याचे संकल्प. 

- उदान योजनेने महाराष्ट्रातून नऊ विमानतळे जोड्लर आहेत. 

-भारतात २९ करोड रूपये कार्ड वापरात आहेत त्यातील दोन कोटी व्यक्ती महाराष्ट्रात आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणBJPभाजपा