शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भामा-आसखेडमधील आवर्तनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:01 AM

बंंधाऱ्यांना आले पाणी : शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण

रांजणगाव सांडस : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे व परिसरातील, सादल गाव बंधारे हे कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात पाणीसाठा कमी झाला होता. शेतकरी वर्गात शेतीला पाणी पुरेल का, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्या आठवड्यात भामा-आसखेड धरणामधून भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे आलेगाव पागा, आरंगाव, वडगाव बाढे या भागातील बंधाºयाला पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यंदाची दिवाळी या पाण्यामुळे गोड झाली आहे. यामुळे बंधाºयाच्या शेवटच्या पात्रातदेखील पाणी वाढल्याने सादल गाव, वडगाव रासाई, मांडवगण फराटे, आलेगाव पागा, राक्षे वाडी, नागरगाव, रांजणगाव सांडस परिसरातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्हा व इतर सर्व जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा लवकरच दुष्काळ जाणवायला लागला होता. आलेगाव पागाचा बंधारा हा ऐन हिवाळ्यात कोरडा पडल्याने अडचणी उद्भवल्या होत्या. जिरायती भागाप्रमाणेच बागायती भागातही समस्या निर्माण झाली होती. यंदाच्या वर्षी प्रथमच आॅक्टोबर महिन्यात भीमा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली होती. गेल्या आठवड्यात सोडलेल्या पाण्यामुळे नदीपात्र भरत आहे. 

टॅग्स :Puneपुणे