शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

संतुलनचे काम चंदनासारखे : मानखेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:10 IST

पुणे : स्वत: झीज सोसून दुसऱ्याला मदत करणे ही भारतीय संस्कृती आहे. संतुलन संस्था हे चंदनासारखे काम करत आहे, ...

पुणे : स्वत: झीज सोसून दुसऱ्याला मदत करणे ही भारतीय संस्कृती आहे. संतुलन संस्था हे चंदनासारखे काम करत आहे, असे प्रतिपादन यशवंत मानखेडकर यांनी केले. संतुलन संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दगडखाण क्षेत्रातील युवकांची युवा परिषद घेण्यात आली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. रामेश्वर कारके, अश्विनी पात्रे, मंगल पवार, कुमार अवसरेकर, ज्ञानेश्वर तांबे, विवेक लष्करे, दीपक धोत्रे, हिरामण सातपुते, जॉन फर्नांडिस, सावळाराम जाधव यांना संतुलन पुरस्कार दिले. कार्यक्रमाला शनिभाऊ शिनगारे, वंदना भुजबळ, ए. एम. भट्ट उपस्थित होते. संतुलन संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. बी. एम. रेगे यांनी स्वागत केले. पल्लवी रेगे यांनी प्रास्तविक तर आदिनाथ चांदणे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पवार यांनी संयोजन केले.