शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुख, संजय राऊत आणि काही सहकाऱ्यांची अटक; हा तर सत्तेचा गैरवापर - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 10:13 IST

अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर शरद पवार यांनी पुण्यात मोठे विधान केले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे तब्बल एक वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात घातल्यानंतर बुधवारी (दि. २८) बाहेर आले. त्यांच्या या सुटकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात मोठे विधान केले. ‘सत्तेचा गैरवापर करून त्यांना आत टाकले होते. सत्तेचा चुकीच्या पद्धतीने असा वापर करणे योग्य नाही’, असे पवार म्हणाले.

पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अधिवेशनात ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर कसा होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत आणि काही सहकाऱ्यांची अटक आहे. कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे की, ज्या व्यक्तीवरचा पहिला आरोप शंभर कोटींचा अपहार केला, असा हाेता. तो नंतर चार्जशीटवर शंभर हा आकडा नव्हे तर साडेचार कोटी म्हणून खाली आला. फायनल चार्जशीट दिले, त्यात एक कोटीचा अपहार झाल्याचे दिसत आहे. यात काहीही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

ज्या यंत्रणेने हे निर्णय घेतले, त्या यंत्रणेसंबंधी अधिक माहिती एकत्रित करून संसदेतील सहकाऱ्यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. आमच्या सहकाऱ्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या, इतरांवर ती स्थिती येऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे, असेही पवार म्हणाले.

...त्यांचा विचार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी करायला हवा

 सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तीला कारण नसताना जवळपास १३ महिने तुरुंगात डांबून ठेवले होते. आज समाधानाची गोष्ट ही आहे की, शेवटी न्यायपालिकेने न्याय दिला आणि ते बाहेर आले. पण, ही स्थिती ज्यांनी निर्माण केली, त्यांचा विचार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी करायला हवा. - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSocialसामाजिक