शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच मेट्रोही लवकरच सुरु करणार; अजित पवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:38 IST

पुण्यातील मंगळवार पेठेत सदानंद शेट्टी यांच्या सदा आनंदनगर प्रकल्पाअंतर्गत १३० घरांचे चावी वाटपाच्या लोकार्पण सोहळा

ठळक मुद्देलोकांना मूलभूत गरजा मिळणं जास्त गरजेचं

पुणे : पुण्याचा विस्तार झाल्यापासून प्रशासन विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलू लागले आहे. शहर आणि ग्रामीण भागात नवीन इमारतींची उभारणी केली जात आहे. रस्ते, वाहतुकीबाबतही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात प्रशासन काम करत आहे. त्या सर्व अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे प्रश्न सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

पवार म्हणाले,  पुणेकरांना आता व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे. मेट्रोचा प्रश्न लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच विकासकामं व्यवस्थित व्हावीत याच्याशी माझाही प्रयत्न सुरु आहे. पुण्यातील मंगळवार पेठेत सदानंद शेट्टी यांच्या सदा आनंदनगर प्रकल्पाअंतर्गत १३० घरांचे चावी वाटपाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.   

''रिंगरोडच्या प्रश्नांबाबत शेतकऱ्यांचा विरोध दिसून येत आहे. गावागावात अन्नदात्याकडून आंदोलने केली जातं आहेत. त्याबाबत बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  रिंगरोडचा प्रश्नांवर मार्ग काढायला लागणार आहे. पण त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे जमिनी जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत.''  

ज्या नागरिकांना येथे घरं मिळाली त्यांनी विकण्याच्या भानगडीत पडू नका 

''सदा आनंदनगर योजनेमुळे सदानंद शेट्टी यांच्यावरचा लोकांचा विश्वास अजून वाढला आहे. लोकांना मूलभूत गरजा मिळणं जास्त गरजेचं असतं. आता या घरांमध्ये च्यवस्थित रहा, चांगल्या सवयी लावून घ्या, मुलंबाळं कसे नीट राहतील त्याकडे लक्ष द्या. ज्यांना ज्यांना हे घर मिळणार आहे, ते घर विकण्याच्या भानगडीत पडू नका. जर हे झालं तर राज्यकर्त्यांना असं वाटू शकतं की याना चांगली घरं दिली तर हे लोक घर विकून पुन्हा अडगळीच्या जागी राहायला जातात. असा सल्लाही पवारांनी यावेळी दिलाय.''

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMetroमेट्रो