शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा

By नम्रता फडणीस | Updated: April 29, 2025 17:52 IST

समाज आणि देश म्हणून काळजी घेणे गरजेचे असून दहशतवाद्यांचा हेतू फूट पाडण्याचा असेल तर तो आपण यशस्वी होऊ देता कामा नये

पुणे: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. केंद्र सरकार या हल्ल्याला चोख उत्तर देईल, अशी अपेक्षा आहे. काही घडामोडी पाहता आताचा काळ हा सर्वच पक्षांसह विरोधी पक्षांनीही सरकारसोबत ठामपणे उभे राहण्याचा आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावरून अकारण राजकारण करण्यात आले आहे. त्यामुळे कदाचित अतिरेक्यांना जे अभिप्रेत होते त्या पद्धतीने वातावरण दूषित होऊ नये, यासाठी समाज आणि देश म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांचा हेतू फूट पाडण्याचा असेल तर तो आपण यशस्वी होऊ देता कामा नये. आज पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत आहेत, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. दहशतवाद्यांना अद्दल घडायलाच हवी, असेही ते म्हणाले.

एका पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर डॉ. कोल्हे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र एकही काम झाले नसल्याचे म्हटले जात आहे, त्याविषयी विचारले असता डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांमध्ये किती कामे मार्गी लावली याचा लेखाजोखा मांडला पाहिजे, असे स्पष्ट केले. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का? तर हा निर्णय दोघांनी मिळून घ्यायचा आहे, त्यावर पवार कुटुंब एकत्र येतील का? यावर मात्र शरदचंद्र पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असे सांगून डॉ. कोल्हे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार