शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

गेले त्यांच्यामुळे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील : अमोल कोल्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 7:22 PM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी वेगळा राग आळवला आहे.

 

पुणे :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी वेगळा राग आळवला आहे. जे लोक पक्ष सोडून गेले त्यांच्यामुळे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील असे मत त्यांनी पुण्यात व्यक्त केले. राज्यभरातील युवक कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादीने पुण्यात युवक संवाद शिबीर आयोजित केले होते. या शिबीरासाठी कोल्हे यांच्यासह पार्थ पवार, अंकुश काकडे, रुपाली चाकणकर, सक्षणा सलगर, चेतन तुपे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. 

कोल्हे यांनी यावेळी थेट भाषण करण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मनातले नैराश्य कमी करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. ते म्हणाले की,२० ते ३० वर्षांनंतर स्थित्यंतराची वेळ येते. ती आता आली आहे.हा परिवर्तनाचा टप्पा आहे. मात्र त्यातून  तरुण नेते पुढे येतील. जे पक्षातून बाहेर गेले त्यांच्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील. शिवाय कार्यकर्त्यांना त्यांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष प्रचारासाठीही काही सूचना दिल्या. राष्ट्रवादीचा जाहीरनामा पोचवण्यासाठीच्याही खास टिप्स दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मांडलेल्या प्रश्नांवरही काम करण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस