शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार तरुणाचा अपघाती मृत्यू; ४ महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 17:14 IST

तरुणाच्या मागे पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

मंचर : ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे - नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत 42 मैल येथे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता झाला. दीपक ऊर्फ सचिन शिवाजी भालेराव (वय 29 रा. कळंब) असे अपघातात गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक उर्फ सचिन शिवाजी भालेराव हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन नारायणगाव बाजूकडून कळंबला  चालला होता. पुणे- नाशिक महामार्गावर रहदारीच्या नियमांकडे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवून जात ओव्हरटेक करून जात असताना कळंब बाजूकडून जाणारा ट्रक चालकाच्या बाजूने धडकला. या अपघातात दीपक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी संदेश शिवाजी भालेराव यांनी फिर्याद दिली असून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल दिपक उर्फ सचिन शिवाजी भालेराव याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दीपकचे लग्न चार महिन्यापूर्वी झाले होते. त्याच्या मागे पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMancharमंचरPoliceपोलिस