शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सौर ऊर्जेच्या माध्यमातून ६२ हजार युनिट वीजनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 15:15 IST

अपारंपारिक ऊर्जा स्रोतांमधील ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना बावधन येथील एका सोसायटीने प्रत्यक्षात उतरवली आहे.

ठळक मुद्देअँबियन्स अँटिलीया सोसायटीचा प्रकल्प 

पुणे : स्मार्ट सिटी या योजनेला साजेशी अशी अपारंपारिक ऊर्जा स्रोतांमधील ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना बावधन येथील अँबियन्स अँटिलीया या सोसायटीने प्रत्यक्षात उतरवली आहे. या सोसायटीतील सभासदांच्या सहकायार्ने आर्थिक बाजूवर मात करत महिन्याला ५ हजार १०० युनिट वीज निर्मिती करणारा ४१.३ किलोवॅट क्षमतेचा आधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प इमारतीवर बसविण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन  नुकतेचउपनिबंधक सहकारी संस्था चे दिग्विजय राठोड यांच्या हस्ते झाले.  नगरसेवक दिलीप वेडे, नगरसेविका अल्पना वरपे, चेअरमन संजय चौधरी, सेक्रेटरी गिरीश काळे, कमिटी सदस्य दीपक हर्डीकर आणि सोसायटी सभासद यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे. महावितरण कडून सोसायटीची लागणारी वीज दिलेल्या विजेच्या युनिट मधून वजा करून उर्वरित बिल सोसायटी भरणार आहे. या माध्यमातून सोसायटीच्या वीजबिलात वषार्ला सुमारे १० लाख रुपयांची बचत होणार आहे. या प्रकल्पामध्ये व्दिनपीक या आधुनिक कॅनडियन सोलर पॅनलचा वापर केला आहे. त्याची क्षमता साधारण १८ टक्के एवढी आहे. या तंत्रज्ञानामुळे जरी सोलर वरती धूळ किंवासावली पडली तरी संपूर्ण प्लेट बंद न पडत उर्वरित प्लेट ऊर्जा निर्मिती करत राहते. तसेच भारतीय हवामानाची क्षमता (इफिशिअन्सी) लक्षात घेऊन म्हणजेच कितीही जोराचे वारे किंवा वादळ आले तरी ऊर्जा निर्मिती सुरूच राहील. या सोलर पॅनल ला इंटरनेटशी जोडल्याने दिवसभरात किती वीज निर्माण,  झाली किंवा आत्तापर्यंत किती निर्माण झाली हे पाहणे शक्य होणार आहे. असे दिपक हर्डीकर यांनी सांगितले या वेळी राठोड यांनी हा प्रकल्प राबविल्या बद्दल सर्व पदाधिकारी व सभासदाचे कौतुक केले. आणि इतर स?सायट्यानी या प्रकल्पाचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.  हर्डीकर म्हणले कि अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा वापरून उभारण्यात आलेला हा पुण्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पास एकूण २२ लाख रुपये एवढा खर्च आला असून सर्व सभासदांनी एकत्र येत ४ महिन्यात हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचा ५ वषार्चा देखभाल खर्च देखील खरेदी किमतीत असल्याने सोसायटीला त्याचा कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही.  

चौकट- हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानउक्त असून याच्या माध्यमातून  वर्षभरात जवळपास ५१ टन कार्बन उत्सर्जन होण्यापासून वाचणार आहे. जर आंब्याचा झाडाचा विचार केला तर सुमारे ५ हजार शंभर झाडांमुळे एवढे कार्बन उत्सर्जन रोखू शकते ते या एका प्रकल्पाच्या माध्यमातून रोखणे शक्य होणार आहे  झाला ..........................गटाचा संबंध नाही.

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरण