शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
3
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
4
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
5
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
6
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
7
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
8
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
9
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
10
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
11
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
12
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
13
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
14
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
15
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
16
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
17
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
18
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

वा्मय क्षेत्रतील 44 पुरस्कार बंद

By admin | Updated: October 19, 2014 01:43 IST

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणा:या वा्मय पुरस्कारांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. पुरस्कारांच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणा:या वा्मय पुरस्कारांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. पुरस्कारांच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आली आहे. 
मराठी साहित्य क्षेत्नात ज्यांच्या स्मृती कायम जपून ठेवाव्यात अशा पु. ल. देशपांडे, आचार्य अत्ने, वि. वा. शिरवाडकर, लोटू पाटील, डॉ. सलीम अली, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगे महाराज अशा अनेकांची नावे स्मृती पुरस्कारांतून वगळली आहेत. साहित्यिकांना काही दिवसांपूर्वीच राज्य साहित्य पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले होते, त्यात ही माहिती उघड झाली. 
इंदिरा संत, बी. रघुनाथ, संत तुकडोजी महाराज, यशवंतराव चव्हाण, विठ्ठल रामजी शिंदे, बॅरिस्टर नाथ पै, वा. ल. कुलकर्णी, भा. रा. तांबे आदी नावांच्या पुरस्कारांसाठी  शासनाने साहित्य मागविलेल्या आवाहनामध्ये दिसून येत नाहीत. गेल्या वर्षापासून शासनाने पुरस्कारांची रक्कम 2क् हजारांवरून तब्बल एक लाखावर नेली; मात्न हे करीत असताना पुरस्कारांच्या संख्येला कात्नी मारत 
ती संख्या 79वरून अवघी 35वर आणली आहे. 
साहित्यिक नाराज
साहित्यिकांना प्रोत्साहन देणारी पुरस्कार योजना बंद झाल्यामुळे विविध प्रकारचे लेखन करणा:या साहित्यिकांनी नाराजी दर्शविली आहे. हे पुरस्कार पुन्हा सुरू करून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे आणि सर्व प्रकारच्या साहित्यांना या पुरस्कारांत शासनाने स्थान द्यावे, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना साहित्यिक चंद्रकांत महामिन यांनी दिली.
 वगळलेले स्मृती पुरस्कार
राजा केळकर (सर्वसामान्य ज्ञान), राम गणोश गडकरी, शाहीर अमर शेख,
व. गो. आपटे (नाटक व एकांकिका), गोपीनाथ तळवळकर, कवी दत्त,
ना. धो. ताम्हणकर (बाल कादंबरी), रेव्हरंड ना. वा. टिळक, दि. के. बेडेकर (ललित गद्य), उद्धव ज. शेळके (कादंबरी), बी. रघुनाथ (लघुकथा), मधुकर केचे (ललित गद्य), जयवंत दळवी (एकांकिका), अण्णासाहेब किलरेस्कर (नाटक), वि. स. खांडेकर (कादंबरी), पु. भा. भावे (लघुकथा), वि. द. घाटे (ललित गद्य), मामा वरेरकर (एकांकिका), आचार्य अत्ने (विनोद), र. धों. कर्वे (ललित विज्ञान), नरहर कुरुंदकर (समीक्षा आणि सौंदर्यशास्त्न), राजर्षी शाहू महाराज (क्र ीडा वा्मय), डॉ. सलीम अली (पर्यावरण), लोटू पाटील (नाटक), दादासाहेब धनवटे (एकांकिका), कुसुमावती देशपांडे (समीक्षा व सौंदर्यशास्त्न), महात्मा जोतिराव फुले (इतिहास), ना. गो. कालेलकर, दादोबा पांडुरंग (भाषाशास्त्न व व्याकरण), डॉ. एन. आर. तावडे (भौतिकशास्त्न व तंत्नविज्ञान), डॉ. वि. भि. कोलते (संपादित), संत गाडगे महाराज (आधारित), वा. रा. कांत (अनुवादित),
रा. ना. चव्हाण (संपादित), इंदिरा संत (काव्य), वि. वा. शिरवाडकर (नाटक),  दत्तू बांदेकर (विनोद), कृष्णराव भालेकर (संकीर्ण), ग. त्र्यं. माडखोलकर (संशोधन), पु. ल. देशपांडे (ललितकला आस्वादपर लेखन), संत तुकडोजी महाराज (ललित विज्ञान), धनंजय कीर (चरित्न), यशवंतराव चव्हाण (आत्मचरित्न), वा. ल. कुलकर्णी (समीक्षा आणि सौंदर्यशास्त्न), क्र ांतिसिंह नाना पाटील (इतिहास), डॉ. धनंजय गाडगीळ (अर्थशास्त्न), बॅरिस्टर नाथ पै (राज्यशास्त्न व समाजशास्त्न), विठ्ठल रामजी शिंदे (बृहन्महाराष्ट्र पुरस्कार), भा. रा. तांबे,
वा. गो. मायदेव (कविता), वि. का. ओक, ग. ह. पाटील (चरित्ने)