शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

ईव्हीएममध्ये घोटाळा नाही - राजनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 11:14 PM

विजय संकल्प सभेत केंद्रीय गृहमंत्र्यांचा स्पष्ट निर्वाळा

नालासोपारा : इलेक्ट्रॉनिक व्होटींगमशिनमध्ये कोणताही घोटाळा नाही जर असता तर काही राज्यात तुम्हची सत्ता आली असती का आपली सत्ता आली तर इव्हीएममध्ये घोटाळा होता असा आरोप करणे हा दुतोंडीपणा आहे अशी टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी येथील युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आयोजिलेल्या विजय संकल्प सभेत केली. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएम बद्दल का बोलले नाहीत असा आरोप राजनाथ सिंग यांनी केला आहे. देशात मजबूत सरकार आणण्यासाठी राजेंद्र गाडीत यांना मत द्या व विजयी करा. राजेंद्र गावित यांना मी पहिल्यांदा भाषण करताना पाहिले असून हा २४ कॅरेटचा हिरा तुम्हाला उमेदवार म्हणून दिला असल्याची स्तूती त्यांनी केली.गरिबीच्या मुद्यावर आजपर्यंत काँग्रेसने राजकारण केले असून भाजप हा मतदारांच्या डोळ्यात धूळ झोकणारे राजकारण करत नाही तर देशाची मान उंचावेल असे राजकारण आजपर्यंत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. आमचे सरकार आतंकवादाचे दुष्मन असून तुम्ही कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे मतदान करा आणि गावीतला निवडून आणा असे आवाहनही त्यांनी केले. युती ही अबाधित असून ती कोणीही तोडू शकत नाही, शरद पवार यांनी पहिलीच हवा पाहिली म्हणून लोकसभा निवडणुकीतुन माघार घेतली असेही ते म्हणाले.दुनियेचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढली आहे. रसिया, चीन आणि अमेरिका या मातब्बर देशांच्या पंगतीमध्ये लवकरच जाऊन बसणार, २०३० ते २०३१ च्या दरम्यान भारताचा अर्थसंकल्प खूप तेजीने वाढणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरRajnath Singhराजनाथ सिंह