शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुजय विखे आता भाजपाच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 04:57 IST

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी तासभर बंदद्वार चर्चा केली.

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी तासभर बंदद्वार चर्चा केली. सुजय यांनी अहमदनगरमधून भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा या भेटीत व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.सायंकाळी सुजय विखे हे महाजन यांच्या मलबार हिलवरील शासकीय बंगल्यावर पोहोचले. तेव्हा महाजन हे सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. थोेड्यावेळाने ते परतले आणि त्यांनी विखे यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. राष्ट्रवादीने आधी अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शविली पण नंतर त्यांनी यूटर्न घेतला. सुजय यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी दर्शविल्यानंतरही तो प्रस्ताव न स्वीकारता अन्य नावावर राष्ट्रवादी विचार करीत असल्याचे समजल्यानंतर सुजय यांनी भाजपाशी संपर्क साधला आणि त्याचाच एक भाग म्हणून महाजन यांच्याशी आज चर्चा केली असे मानले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय यांना महाजन यांच्याशी बोलून घ्या, असा निरोप दिला होता, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गिरीश महाजन यांना या भेटीबद्दल विचारले असता त्यांनी हसत हसत मेडिकल कॉलेजची चर्चा झाल्याचे सांगितले.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९