शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

कम्युनिस्टांचीच सत्ता चांगली होती, असे बंगालची जनता म्हणते आहे - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 6:26 AM

डाव्यांच्या सत्तेला कंटाळून पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या हाती सत्ता दिली.

माल्दा : डाव्यांच्या सत्तेला कंटाळून पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या हाती सत्ता दिली. पण कम्युनिस्टांची सत्ताच चांगली होती, अशी म्हणायची वेळ तृणमूलने जनतेवर आणली आहे, अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केली.तृणमूलचे कार्यकर्ते व नेते यांच्या गुंडगिरीमुळे जनता त्रस्त झाल्याचा आरोप करताना शहा म्हणाले, आतापर्यंत भाजपा व अन्य राजकीय पक्षांच्या ६0 कार्यकर्त्यांचे राज्यात खून झाले आहेत. असा तृणमूलचा कारभार आहे. पण जनता यापुढे हे खपवून घेणार नाही, ही मला खात्री आहे. भाजपाने सभा, मेळावे घेऊ नयेत, म्हणून ममता सरकारने खूप प्रयत्न केले. पण त्यांना आता यश आले नाही आणि यापुढेही येणार नाही,अन्य देशांतील लोकांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी आम्ही कायदा करू पाहत आहोत. पण ममता बॅनर्जी यांचा त्याला विरोध आहे. म्हणजेच त्यांना राज्यात व देशांत घुसखोर यावेत, असेच वाटत असावे. मोदी सरकारने पश्चिम बंगाल सरकारच्या निधीमध्ये अडीचपट वाढ केली. पण ममता सरकारने या निधीचा वापरच केला नाही. त्यांनी राज्याला अधिक गरीब बनवले. गोतस्करांनाही त्यांचा आशीर्वाद आहे, अशी टीका त्यांनी केली.>हे खपवून घेणार नाहीबंगालमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही, इतकी तृणमूलच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी आहे, पण भाजपा ही गुंडगिरी खपवून घेणार नाही आणि जनता तृणमूलला सत्तेबाहेर केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही अमित शहा यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहा