लाईव्ह न्यूज :

Politics (Marathi News)

“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच” - Marathi News | congress ramesh chennithala said question was asked to the election commission but bjp gave the answer which means it there is match fixing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

Congress Ramesh Chennithala News: काहीतरी काळेबेरे असल्यानेच भाजपा व निवडणूक आयोग लपवालपवी करत आहे पण हे सत्य बाहेर आणण्यासाठी काँग्रेस यापुढेही पाठपुरावा करत राहील, असा निर्धार करण्यात आला आहे. ...

बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार... - Marathi News | Rebellion in NDA in Bihar assembly elections! Chirag Paswan announces, will contest on all 243 seats... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

Bihar Election Update: भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. केंद्रात नितीशकुमारांच्या मदतीनेच सरकार सुरु आहे. ...

“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे - Marathi News | chandrakant khaire said eknath shinde is not wanted a loyal person is wanted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर एकनाथ शिंदे यांनीही सोबत यावे. म्हणजे मूळ शिवसेना पुन्हा तयार होईल, असे मत गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले होते. याला चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला आहे. ...

“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal asked why does not the election commission give specific answers to rahul gandhi questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: दिल्लीतील ‘आका’ने सांगितल्याने देवेंद्र फडणवीस यांनी हा लेखप्रपंच केला असावा, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. ...

“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान - Marathi News | mp supriya sule statement on the merger of ajit pawar group and sharad pawar group of ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान

NCP SP Group MP Supriya Sule News: पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी केले होते. ...

“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized pm modi bjp mahayuti and praised rahul gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत

Sanjay Raut News: राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखांमुळे भाजपाचा तिळपापड झालेला आहे. भारतीय जनता पक्ष उघडा पडला आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole criticized bjp mahayuti govt over maharashtra assembly election 2024 process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले

Congress Nana Patole News: लोकशाहीला हा कलंक असून, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणूक जिंकलेली आहे, अशी टीका पटोलेंनी केली. ...

“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे - Marathi News | nilesh rane said nitesh rane should speak carefully and not forget that we are in the mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

Nilesh Rane And Nitesh Rane News: आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे, असे सांगत निलेश राणे यांनी बंधू नितेश राणे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पण कारण काय? ...

गोव्याचे राजकीय महत्त्व घटतेय...; आज मनोहर पर्रीकर असते तर... - Marathi News | goa political importance is declining | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे राजकीय महत्त्व घटतेय...; आज मनोहर पर्रीकर असते तर...

सारीपाट: गोव्याचे राजकीय महत्त्व नव्याने वाढविण्याची गरज आहे. मंत्रिमंडळ फेररचना करण्याची चर्चा गेले वर्षभर सुरू आहे. राजकीय स्थिती एकतर्फी झाल्याने केंद्रातील नेते गोव्यातील राजकारण्यांचे कोणतेच प्रस्ताव लवकर मान्य करत नाहीत. दक्षिण गोवा लोकसभा निवड ...