राजकारणात विश्वासार्हता महत्त्वाचीच ...
गोकुळचे राजकारण तापले : शाहू आघाडीचे सर्व १७ संचालक एकत्र ...
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' हे कोणत्या धर्माविरुद्ध किंवा कोणत्या जातीविरुद्ध नसून दहशतवादाविरुद्ध होते. ...
देश योग्य प्रकारे पुढे नेत आहेत. पंचाहत्तर वर्षे काहीच नव्हे, १०० वर्षे झाली तरी, नरेंद्र मोदींकडेच देशाचे नेतृत्व राहायला हवे, यासाठी गेले काही दिवस प्रार्थना केल्याचे सांगितले. ...
विमा भरपाईत ३० हजार रुपयांपर्यंत ५० टक्के मदत सरकारकडून मिळणार आहे. ...
पुढील महिनाभरात आणखी दोन खाणी होणार सुरू ...
'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
आपल्याला केवळ सीमा जिंकायच्या नाहीत, तर विश्वासाची आणि मैत्रीची केंद्रं उभी करायची आहेत. स्थिरता बंदुका, तोफांमधून नाही, आपुलकीतून निर्माण होते. ...
अजित पवार भाजपसोबत गेले, तेव्हाच ‘पुन्हा एकत्र येऊ नका’, असे त्यांना सांगितले गेल्याचे कळते. त्यामुळे काका-पुतणे एकत्र येणे ‘दिल्ली’च्या हाती आहे. ...
शाह यांनी केवळ कर्नल कुरेशी यांचाच नव्हे, तर स्वपक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचाही अपमान केला. ...