शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याकडून 'ती' चूक झाली; विज बिलावरून अशोक चव्हाणांचा 'शॉकिंग' खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 20:55 IST

अशोक चव्हाणांच्या कबुलीमुळे भाजप, मनसेच्या हाती आयतं कोलीत

मुंबई: लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलावरून भारतीय जनता पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. भाजप पाठोपाठ आज मनसेनं राज्यभर आंदोलनं केली. वाढीव विज बिलावरून ठाकरे सरकारबद्दल नाराजी असताना, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना आता सामाजिक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या एका धक्कादायक खुलाशामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळण्याची शक्यता आहे. ...म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजपा आमदारांचे आभार, ऊर्जामंत्र्यांनी लगावला सणसणीत टोलाउर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी अशा प्रकारची पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं. पण तसं झालं नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण यांनी दिलेल्या घरच्या अहेरामुळे राज्य सरकारमध्ये समन्वय नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कारभार हाकता येत नसेल तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन कारकुनी करावी : प्रवीण दरेकरकाय म्हणाले ऊर्जामंत्री नितीन राऊत?तिन्ही वीज कंपन्याही कुणाच्या तरी ग्राहक आहेत. कोरोनाच्या काळात आलेल्या तीन महिन्यांचं वीज देयके कुणाला जास्त आले असेल, तर तीन हफ्ते पाडून आणि कुणी एकत्र भरत असेल तर २ टक्के सवलत देऊ, अशा तरतुदी केल्या आहेत. याला पैसा लागतो, पैशाचं सोंग घेता येत नाही. माफीचा निर्णय राज्य सरकारचा आहे. कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे आम्हाला थोडं माघारी यावं लागलं, असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते....मग केंद्राकडून दिलासा का नाही?; राऊतांचा सवालराज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपचं केंद्रात सरकार आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात घसरण होत असूनही मोदी सरकार त्याच दरानं म्हणजेच ८५ रुपयानं पेट्रोल विकत आहे. आमचे जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये केंद्राकडे अडकले आहे. ते पैसे द्यायला सरकार तयार नाही. महापूर, अतिवृष्टीतही केंद्रानं मदत केलेली नाही. राज्यातील भाजप नेते कर्जमाफी देण्याची मागणी करतात. पण तुमच्या काळात राज्याची तिजोरी रिकामी झाली. भाजप सरकारनं राज्यावर ४ लाख कोटींचं कर्ज केलं. त्याचं काय?, असे सवाल राऊत यांनी विचारले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNitin Rautनितीन राऊतBJPभाजपाcongressकाँग्रेसMNSमनसे