शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सर्व चोरांचं आडनाव मोदीच कसं?; राहुल गांधींच्या विधानाविरोधात लवकरच अब्रू नुकसानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 5:37 PM

बिहारचे मुख्यमंत्री दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा

पाटणा: भाजपाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. सर्व चोरांचं आडनाव मोदीच कसं काय असतं, असा सवाल राहुल यांनी एका सभेत विचारला होता. राहुल यांच्या विधानावर सुशील कुमार मोदींनी तीव्र आक्षेप घेतला. 'मोदी आडनावाच्या सर्व व्यक्तींना चोर म्हणणाऱ्या राहुल यांच्या विधानावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे,' असं सुशील कुमार मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यंदा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ 2014 पेक्षाही मोठी लाट असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळेच महामिलावटी गठबंधनचे नेते पराभवाचं खापर फोडण्यासाठी ईव्हीएमचा मुद्दा पुढे करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान होत असल्यानं खोटारडेपणा करण्यास वाव राहिला नाही, असं मोदी म्हणाले. 'मतपत्रिकेवरील मतदान बंद झाल्यानं काहींना खूप त्रास होतो आहे. ज्यांनी मतदान केंद्र लुटून बिहारमध्ये 15 वर्षे राज्य केलं, त्यांना मतपत्रिका हवी आहे. मात्र अशा केवळ पक्षांना वाटतं म्हणून जग मतपत्रिका, बैलगाडी आणि लालटेनच्या (राजदचं निवडणूक चिन्ह) काळात जाणार नाही. जेव्हा काँग्रेसनं तीन राज्यांमध्ये विजय मिळवला, तेव्हा ही मंडळी ईव्हीएमबद्दल गप्प होती,' असं मोदींनी म्हटलं . 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारBJPभाजपा