शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

LMOTY 2020: आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?; इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 8:36 PM

Imtiyaz Jaleel भाजपची बी टी असल्याच्या आरोपावर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं प्रत्युत्तर

एमआयएम पक्ष भाजपाची 'बी टीम' असल्याचा आरोप वारंवार केला जातो. बिहार निवडणुकीवेळीही 'एमआयएम'मुळे भाजपला फायदा झाल्याचा दावा केला गेला. याबाबत 'एमआयएम' पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला सडेतोड प्रत्त्युतर दिलं आहे. "बिहार निवडणुकीत ३०० जागांपैकी जर आम्ही २० जागी जरी निवडणूक लढवली नाही. मग कसं चालेल? आमचा राजकीय पक्ष आहे. मग आम्ही काय फक्त भाषणं करायची आणि निवडणूक लढवायची नाही का? आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?", असा टोला इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला लगावला. ते 'लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कार्यक्रमात बोलत होते.

"नाचता येईना अंगण वाकडे अशी एक म्हण आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव होतो तिथं कोणाच्यातरी डोक्यावर खापर फोडायला हवं म्हणून एमआयएमला भाजपची बी टीम असल्याचं म्हणायचं आणि जबाबदारी झटकायची. कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचं म्हणून हे असले खोटे आरोप केले जातात. जिथं पराभूत झाले तिथं लगेच काँग्रेसवाल्यांना औवेसी दिसतात आणि त्यामुळं पराभूत झालो असं म्हणतात", असं इम्तियाज जलील म्हणाले. 

भाजपला पराभूत करण्यासाठी कुणासोबतही युती करूअमरावतीत शिवसेनेसोबत केलेल्या युतीबाबतही इम्तियाज जलील यांनी यावेळी मोठं भाष्य केलं. "शिवसेनेसोबत आमची युती झालीय किंवा त्यांची विचारसरणाशी आम्ही जुळवून घेतलंय असं नाही. पण प्रत्येक निवडणुकीत काही स्थानिक राजकीय गणितं महत्वाची असतात. त्यात  भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर शिवसेनेला पाठिंबा दिला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं आणि देशाला वाचवणं हाच आमचा उद्देश आहे", असं इम्तियाज जलील म्हणाले. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलShiv SenaशिवसेनाAmravatiअमरावतीcongressकाँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन