शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

CAA चे नियम-कायदे बनवण्यासाठी अजून सहा महिन्यांचा वेळ लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 15:56 IST

Citizenship Amendment Act: या कायद्यांतर्गत पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील पीडित हिंदू, पारशी, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध समाजातील लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येईल.

ठळक मुद्दे10 जानेवारी 2020 पासून सीएए लागू करण्यात आला आहे, पण अद्याप याचे नियम आखण्यात आलेले नाहीत.

नवी दिल्ली: गृह मंत्रालयाने नागरिकक्त सुधारणा कायदा (Citizenship Amendment Act) चे नियम बनवण्यासाठी अजून 6 महीन्यांचा वेळ मागितला आहे. मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभा आणि लोकसभांच्या समित्यांना 9 जानेवारी 2022 पर्यंतचा वेळ मागितलाय. सीएए कायद्यांतर्गत पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्यक हिंदू, पारशी, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध समाजातील लोकांना भारताचे नागरिकत्व दिले जाते.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी संसदेत सीएएच्या नियमांना अधिसूचित करण्याच्या तारखेसंबंधी प्रश्न विचारला. त्यावर गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, सीएए कायदा 10 जानेवारी 2020 पासून लागू झाला आहे. तसेच, नागरिकत्व सुधारणा कायदा, 2019 च्या नियमांना ठरवण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या समित्यांना 09.01.2022 पर्यंतची वेळ मागितली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 12 डिसेंबर 2019 ला या कायद्यावर सहमती दर्शवली होती. सीएए समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात याचा विरोध झाला होता. देशातील अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी या कायद्याचा जोरदार विरोध केला होता. यादरम्यान, अनेक ठिकाणी हिंसाचारही घडला होता.

काय आहे सीएए कायदा ?तीन देशातील धार्मिक अत्याचारामुळे 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात येणारे हिंदू, पारशी, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध समाजातील नागरिकांना अवैध प्रवासी मानले जाणार नाही. तसेच, त्यांना भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी काहीच अडचण येणार नाही.

टॅग्स :Amit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाcongressकाँग्रेस