शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

कंगना, अर्णब विरोधातील हक्कभंगावरून जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 2:58 AM

अध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान असल्याचे सांगितले आणि यासंदर्भात हक्कभंग समितीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. 

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावावरून विधानसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जुंपली. शेवटी अध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान असल्याचे सांगितले आणि यासंदर्भात हक्कभंग समितीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी अन् कंगनाविरुद्ध हक्कभंग दाखल केला आहे. त्यावर विचार करण्यासाठी समितीला विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी विनंती हक्कभंग समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी करताच भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला.   हा प्रस्ताव हक्कभंगातच बसत नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर अर्णव गोस्वामी प्रकरणात त्यांच्या वकिलाकडून कोणतीही नोटीस, समन्स बजावला गेल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये, असा ठराव सभापतींनी सभागृहात मांडला. हा ठराव बहुमताने मंजूरही करण्यात आला.  

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीKangana Ranautकंगना राणौत