शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

योगी, मायावतींना वादग्रस्त भाषण भोवणार?; निवडणूक आयोगानं 24 तासांत मागितलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 23:18 IST

दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली: निवडणूक आयोगानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावतींना जोरदार धक्का दिला आहे. या दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगानं वादग्रस्त विधानांबद्दल नोटीस बजावली. 24 तासांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दोन्ही नेत्यांना देण्यात आलं आहे. या नेत्यांवर आचारसंहितेच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई होऊ शकते.हिंदूंकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असं वादग्रस्त विधान योगी आदित्यनाथ मेरठमधील प्रचारसभेत केलं होतं. सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं होतं. तर मायावतींनी मुस्लिमांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. या वादग्रस्त विधानांची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. काय बोलले होते योगी आदित्यनाथ?हिंदूजवळ भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. देशातील दलित-मुस्लिम ऐक्य शक्य नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. मायावती मुस्लिमांकडे मतं मागत आहेत. गठबंधनसाठी फक्त मतदान करा आणि स्वतःचं मत दुसऱ्या कोणाला जाऊ देऊ नका, असं त्या सांगत आहेत. त्यामुळे हिंदूकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तसेच तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असंही ते सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून म्हणाले होते.काय बोलल्या होत्या मायावती?मुस्लिमांनो, काँग्रेस भाजपाला टक्कर देऊ शकत नाही. फक्त महाआघाडीच भाजपाचा पराभव करु शकते. मतविभाजन टाळून महाआघाडीला एकगठ्ठा मते द्या. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणाची तपासणी सुरूपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलच्या विधानाची निवडणूक आयोगाकडून तपासणी सुरू आहे. मोदींनी बालाकोट एअर स्ट्राइकचा उल्लेख करत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय नमो टीव्हीवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttarakhand Lok Sabha Election 2019उत्तराखंड लोकसभा निवडणूक 2019mayawatiमायावतीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग