शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोठडी बघितली की तब्येत कशी बिघडते, दिपक केसरकर यांचा नितेश राणेंना खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 21:37 IST

Dipak Kesarkar : तपासणी योग्य करा अन्यथा उत्तरे द्यावी लागतील

सावंतवाडी : तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करून कोण रूग्णालयात दाखल झाले असेल. तर त्याची उत्तरे अधिकाऱ्यांना द्यावी लागतील आरोपीने कोठडी बघितल्यावर त्याची तब्येत बिघडते कशी? याची खात्री प्रशासनाने करणे गरजेचे होते. मी गृहराज्यमंत्री असताना असे प्रकार घडत असत त्यावेळी अधिकाऱ्यांना खात्री करण्याचे निर्देश देत होतो, आता असे कोणीतरी केले पाहिजे असा सल्ला माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी सरकारला दिला आहे.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, बबन राणे, गुणाजी गावडे, अभिजीत मेस्त्री आदि उपस्थित होते. केसरकर म्हणाले,काहीजण सरकार राणे यांना मुद्दामहून अडकवतात असे सांगतात. पण त्याना जर सरकारला अडकवायचेच होते तर सर्वोच्च न्यायालयाने ही त्यांना दिलासा का दिला नाही असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे सरकारवर टिका करणे योग्य नसल्याचे ही केसरकर यावेळी म्हणाले.

मी मंत्री असताना  एका प्रकरणात आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी झाली होती.  त्यावेळी त्यांनी तब्येतीचे कारण देऊन रूग्णालयाचा आधार घेतला होता. पण मी तज्ञ डॉक्टरांना तिथे पाठवले, त्यांनी तपासणी केली त्यावेळी त्याच्या तब्येतीला काही झाले नाही म्हणून पुन्हा पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते.याची आठवण ही त्यांनी यावेळी करून दिली.

कोणीतरी असे काम ठामपणे करू शकेलं का? असा सवाल केसरकर यांनी केला. आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला असता तर राणेंना जामीन मिळालाच नसता. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेली टीका योग्य नाही. आतातरी राणेंनी चांगले वागावे नाही तर त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागेल, असाही टोलाही केसरकर यांनी लगावला. माझं कोण व्यक्तीगत दुश्मन नाही, पण सर्वानी चांगल वागले पाहिजे जिल्हा शांत राहिल पाहिजे तर या ठिकाणी  समृद्धी येईल पर्यटन वाढेल मागील पाच वर्षांत कोणाचे डोकेवर काढण्याची हिम्मत झाली नव्हती. जास्ती जास्त पर्यटक जिल्ह्यात येत होते. पण पुन्हा दहशतीचे वातावरण झाल्यास पर्यटक कोण येणार नाही असे मत ही केसरकर यांनी यावेळी मांडले.

टॅग्स :Dipak Kesarkarदीपक केसरकरNitesh Raneनीतेश राणे Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग