शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प गुजरातला गेला; गिरीश महाजन यांचा आरोप

By नारायण बडगुजर | Updated: September 22, 2022 16:31 IST

टीका न करता महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करावे

पिंपरी : वायनरी, दारूवरील टॅक्स कमी करण्यासाठी आग्रही असणाऱ्या महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना वेदांत प्रकल्पबाबत बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

केंद्र सरकारच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ व हरीत जलसमृद्ध गाव याविषयावरील कार्यशाळेच्या निमित्ताने महाजन आले होते. पत्रकारांशी संवाद साधला. महाजन म्हणाले, ‘‘वेदांत आमच्या काळात नाही गेली. पाच जानेवारीला सरकारला पत्र दिले होते. सहा महिने काहीही केले नाही. बैठकही घेतली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला टीकेचा अधिकार नाही. याबाबत महाविकास आघाडीने टीका न करता आत्मपरिक्षण करावे.’’

अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याचा परिणाम

महाजन म्हणाले, ‘‘अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांनी कोणाला वेळ दिला. घरातून बाहेर पडले नाहीत. मंत्रालयाची पायरी चढले नाहीत. आमदार, खासदारांशी संवाद साधला नाही. उदासिनता हेती. केवळ प्रक्षोभक भाषणे केली. सहा महिने महाविकास आघाडीने प्रतिसाद न दिल्याने हा प्रकल्प बाहेर गेला आहे.’’

शिवसेनेची शेवटची धडपड

महिनाभरात निवडणूक लागली तर कळेल, असे आव्हान भाजपाचे नेते अमित शहा यांना आव्हान देणारे उद्धव ठाकरे आत्याबाईला मिशा असत्या तर म्हणी प्रमाणे वागत आहेत, अशी टिपन्नी करून महाजन म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील निकालात ठाकरे यांचा पक्ष शेवटी आहे. याबाबत आत्मपरिक्षण करावे. आपल्या कार्यकाळात ठाकरे यांनी  काहीही भरीव कामं केलं नाही. आता मात्र ते  शेवटची धडपड करतायत. आत्मपरिक्षण करून संयम ठेवावा. दसरा मेळाव्यालाही त्यांनी दुसरं मैदान बघाव लागतेय.  जलयुक्त शिवार योजनेत कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही उलट आम्हाला क्लीनंचिट  मिळाली आणि तुला योजनेचा गावांनाही फायदा झाला आहे.’’

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनPuneपुणेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी