शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; मुळशी धरण १०० टक्के तर पवना धरण ६८ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 7:24 PM

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी,शेतकरी वर्गाला दिलासा

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वत्र पावसाचा धडाका कायम

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे मावळमधील धरणांच्य पाणीसाठ्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मुुळशी धरण १०० टक्के , पवना धरण ६७.८०, वडीवळे ८६.८० तर आंद्रा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.       पवना धरण पाणलोट क्षेत्रात १ जून पासून आत्तापर्यंत १ हजार ८५  मिलीमीटर पावसाची नोंद आहे. ३१ जुलैपर्यंत धरणात ३३.६० पाणीसाठा होता.परंतु, पावसाचा जोर वाढल्याने ६७.८० झाला आहे अशी माहिती पवनाधरण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी यांनी दिली.

वडीवळे धरण ८६.८० टक्के भरले असून २०९५ क्यूसेसने पाणी सोडले आहे. धरणात गेल्यावर्षी १०० टक्के पाणी साठा होता. आत्ता पर्यत १ ४६७ मिलीमीटार पाऊसाची नोंद आहे  या धरणाच्या पाण्यावर भाजगाव, शिरोदा, सोमवडी, करंजगाव, कोंडीवडे, साई, नाणोली, खडकाळा, पाथरगाव, टाकवे यासह बावीस गावच्या नळपाणीपुरवठा योजना आहेत. पाणीसाठा वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे, अशी माहिती वडिवळे धरण शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. 

आंद्रा धरणात १०० टक्के भरले असून ३३५क्यूसेसने सांडव्यावरून पाणी जात आहे. या धरणातून देहू, आळंदी, तळेगाव, तुळजापूरपर्यत पाणी जाते,अशी माहिती अभियंता अनंता हंडे यांनी दिली.

टॅग्स :mavalमावळFarmerशेतकरीRainपाऊसDamधरण