शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; मुळशी धरण १०० टक्के तर पवना धरण ६८ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 19:25 IST

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी,शेतकरी वर्गाला दिलासा

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वत्र पावसाचा धडाका कायम

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे मावळमधील धरणांच्य पाणीसाठ्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मुुळशी धरण १०० टक्के , पवना धरण ६७.८०, वडीवळे ८६.८० तर आंद्रा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.       पवना धरण पाणलोट क्षेत्रात १ जून पासून आत्तापर्यंत १ हजार ८५  मिलीमीटर पावसाची नोंद आहे. ३१ जुलैपर्यंत धरणात ३३.६० पाणीसाठा होता.परंतु, पावसाचा जोर वाढल्याने ६७.८० झाला आहे अशी माहिती पवनाधरण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी यांनी दिली.

वडीवळे धरण ८६.८० टक्के भरले असून २०९५ क्यूसेसने पाणी सोडले आहे. धरणात गेल्यावर्षी १०० टक्के पाणी साठा होता. आत्ता पर्यत १ ४६७ मिलीमीटार पाऊसाची नोंद आहे  या धरणाच्या पाण्यावर भाजगाव, शिरोदा, सोमवडी, करंजगाव, कोंडीवडे, साई, नाणोली, खडकाळा, पाथरगाव, टाकवे यासह बावीस गावच्या नळपाणीपुरवठा योजना आहेत. पाणीसाठा वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे, अशी माहिती वडिवळे धरण शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. 

आंद्रा धरणात १०० टक्के भरले असून ३३५क्यूसेसने सांडव्यावरून पाणी जात आहे. या धरणातून देहू, आळंदी, तळेगाव, तुळजापूरपर्यत पाणी जाते,अशी माहिती अभियंता अनंता हंडे यांनी दिली.

टॅग्स :mavalमावळFarmerशेतकरीRainपाऊसDamधरण