शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

पिंपरीतील एच ए कंपनीतील कामगाराची आर्थिक नैराश्यातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 6:15 PM

त्यांच्या मुलांनीही त्यांना परिस्थिती बदलेल, वाईट काळ निघून जाईल, असे सांगून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र..

पिंपरी : गेल्या काही महिन्यांपासून कंपनीतून पगार झाला नाही, आर्थिक चणचणीमुळे नैराश्य आल्याने हिंदूस्थान अ?ँटीबायोटिक (एच.ए) कंपनीतील एका कामगाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास थेरगांव, मंगलनगर येथे घडली. रामदास शिवाजीराव उकिरडे (वय.५१ रा.मंगलनगर,थेरगांव) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नांव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास उकिरडे हे एच.ए कंपनीत लॅबमध्ये काम करत होते. गेल्या २० महिन्यापासून पगार न झाल्याने ते नैराश्यात होते. कंपनीतून घरी आल्यावर ते पगाराबाबत पत्नी आणि मुलांसमोर चर्चा करत होते. त्यांची पत्नी ब्युटीपार्लरचा व्यवसाय करून घरखर्च चालवत होती. तरीही ते कायम नैराश्यात होते.  त्यांच्या मुलांनीही त्यांना परिस्थिती बदलेल वाईट काळ निघून जाईल, असे सांगून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी शुक्रवारी घरी कोणी नसताना साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.   अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू