शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

राजधानी दिल्लीच्या १६५०० झाडांसाठी पिंपरी-चिंचवडकर उतरले रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 8:51 PM

वायू प्रदूषणाने दिल्ली रोजच मरते आहे त्यात आता १६५०० झाडे सरकारी बाबुंसाठी आणि राजकारण्यांसाठी तोडण्याचा घाट घातला आहे...

ठळक मुद्देअंघोळीची गोळी संस्थेच्या सदस्यांनी दिल्लीमधील प्रस्तावित १६५०० वृक्ष तोडीविरोधात आंदोलन

पिंपरी : राजधानी दिल्लीत प्रस्तावित १६५०० वृक्षतोड  करण्यात येणार आहे. याविरोधात दिल्लीकर एक लढा उभारत आहेत आणि त्या लढ्यास एक पाठिंबा म्हणून एक छोटे आंदोलन करण्यात आले. दिल्ली काय फक्त राजकारण्यांची आणि सरकारी बाबूंची पंढरी म्हणून ओळखली जाणार आहे का? आपल्या भारताची राजधानी म्हणून आपला काहीच हक्क नाही का ? वायू प्रदूषणाने दिल्ली रोजच मरते आहे त्यात आता १६५०० झाडे सरकारी बाबुंसाठी आणि राजकारण्यांसाठी तोडण्याचा घाट घातला आहे. या पर्यावरणाला हानिकारक निर्णयाविरोधात  मंगळवारी ( दि. २६जून ) अंघोळीची गोळी संस्थेच्या सदस्यांनी दिल्लीमधील प्रस्तावित १६५०० वृक्ष तोडीविरोधात आंदोलन केले. ह्या सर्व प्रश्नांना काही सकारात्मक उत्तर मिळावी म्हणून पर्यावरण प्रेमी झाडांसाठी रस्त्यावर उतरले. यावेळी रोटरी क्लब वाल्हेरवाडी, डोनेट एड, रॉबिनहूड आर्मी, सेलेस्टिअल लेडीज असोसिएशन,अनुराधा गोरखे मित्र परिवार,शर्मिला ताई बाबर मंच, विवेकानंद केंद्र, रांगोळे मित्रपरिवार आदी संस्था सहभागी होत्या. माधव पाटील म्हणाले, अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सहकारी संस्था गेली तीन महिने झाडाचा एक एक खिळा शोधून झाडांना वेदनामुक्त करत आहेत आणि तिकडे साडे सोळा हजार कत्तली होणार आहे.राष्ट्रीय हरित लवादाने सर्रास ,अनधिकृत झाडे तोडण्यावर बंदी आणली आहे. तसेच संस्था जनतेच्या मदतीने आणि कायदेशीर मार्गाने भारतातील एकही झाड कोणत्याही कारणासाठी तोडले जाणार नाही, त्याचे पुनर्रोपणच होईल अशी मागणी करणार आहे, असे राजेश बाबर ह्यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्ली