शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पवना धरणग्रस्तांनी मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 2:57 AM

व्यवसाय सुरू करण्याची मागणी; बाळा भेगडे यांना घातले गाऱ्हाणे

पवनानगर : पवनाधरणाच्या परिसरात धरणग्रस्त शेतकरी आपली उपजीविका भागविण्यासाठी धरणाच्या परिसरातील मोकळ्या जागेवर कृषी पर्यटन व्यवसाय करत असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर विविध खात्यांच्या मार्फत बेकायदा बांधकामे पाडण्यात येत आहेत, न्याय मिळेपर्यंत व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार भेगडे यांच्याकडे केली.परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे. त्यावर परिसरातील धरणग्रस्त शेतकºयांनी आमदार बाळा भेगडे यांच्याशी चर्चा केली. आमची धरणग्रस्त शेतकºयांची जमीन मिळण्यासाठी याचिका न्यायप्रविष्ट असून, आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्हाला धरणाच्या संपादित क्षेत्रातील मोकळ्या जागेत आमची उपजीविका भागविण्यासाठी साधन म्हणून कृषी पर्यटन व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावा व होणाºया अन्यायावर मात करून आम्हाला न्याय मिळेपर्यंत पर्यटन व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी धरणग्रस्त शेतकºयांनी या वेळी केली आहे.या वेळी आमदार भेगडे यांनी सांगितले की, पवना धरण परिसरातील कृषी पर्यटन केंद्रांना धक्का लागू देणार नाही, असे अश्वासन बैठकीत दिले़ या वेळी भेगडे बोलत होते़ स्थानिकांनी सुरू केलेल्या व्यवसायाची माहिती घेऊन यामध्ये येणाºया अडचणी सोडवून या तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या वेळी ठाकुरसाईचे सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, बबन कालेकर, रवी ठाकर, अनंता वर्वे, नवनाथ बोडके, प्रकाश ठाकर यांच्यासह ठाकुरसाई, गेव्हडे खडक, धरणग्रस्त तरुण उपस्थित होते़

टॅग्स :Pavna Nagarपवना नगरDamधरण