मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Pimpri Chinchwad (Marathi News) गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली. ...
जुना मुंबई- पुणे महामार्गावर अहिरवडे फाटा येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत वन्यप्राणी सांबराचा मृत्यू झाला. ...
पाणीटंचाई नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. ...
ज्यूस सेंटरजवळ आलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नितीन रोकडे या आरोपीसह साथीदारांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या निष्क्रीय प्रशासनामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी जाहिरात, होर्डिंग व फ्लेक्स उभाण्याविषयीचे स्वतंत्र धोरण नाही. ...
पोलीस म्हटले की बंदोबस्त, गुन्ह्याचा तपास, आरोपींचा शोध; पण त्यांना जर पोस्टमनचे काम करावे लागत असेल, तर आश्चर्य म्हणाल ना! ...
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सर्वसाधारण सभेत साडेसहा तास चर्चा झाली. ...
काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी करीत असलेल्या आरोपीने पुण्यातील पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक शाळेतही नोकरी मिळवली. ...
मोबाइल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मदत करणारी एक महिला, एक अल्पवयीन मुलगा यांची कसून चौकशी केली जात आहे. ...
गेल्या आठवडाभरापासून शहरात कमालीची पाणी टंचाई आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरत आहेत. पवना धरण भरलेले आहे. तसेच पाणीही नदीत वेळेवर सोडले जाते. मग पाणी जातेय कोठे?... ...