Pimpri Chinchwad (Marathi News) राज्य सरकारने बसने वारीचा घेतलेला निर्णय तातडीने बदलावा अन्यथा राज्यातून असंख्य वाऱ्या निघतील असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी दिला होता. ...
दत्तवाडी पोलिसांकडून सहा जण अटकेत, मुलाला जुना मोबाईल विक्री करण्याचा बहाणा करुन रविवारी रात्री पर्वती पायथा येथे बोलावून घेतले ...
हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट दिला असून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. ...
यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी, देवस्थान आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती ...
सहा जण पोलिसांच्या ताब्यात, माहिती मिळताच सापळा रचून केली कारवाई ...
रविवारी रात्री आरोपी हातात कोयते घेऊन आरडाओरडा करत फिर्यादी यांच्या घराजवळ आले.. ...
कोरोनामुळे आपला आधार गमावल्यामुळे अनेक कुटुंबांसमोर आता जगायचं कसं हा प्रश्न आहे. आणि याच असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा अनेक जण घेत आहे... ...
कोरोना संकटात सहा महिन्यात दोन वेळा घरांची सोडत, आता अर्ज आलेल्या लोकांसाठी घरांची सोडत जून अखेर पर्यंत करण्यात येणार ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ...
दरवर्षी पावसाळ्यात या गडांवर पर्यटक मोठ्या प्रमाणत गर्दी करतात, कोरोना आणि गडांवरील अपघात टाळण्यासाठी घेतला निर्णय ...