ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिली सेवाग्राम आश्रमाला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 20:23 IST
1 / 4उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी महात्मा गांधी यांच्या वर्धास्थित सेवाग्राम आश्रमाला भेट दिली.2 / 4या भेटीदरम्यान नायडू यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 3 / 4आश्रमाच्या आवारात महात्मा गांधींनी लावलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली नायडू यांनी काही वेळ व्यतित केला. 4 / 4आश्रमातील व्हिझिटर्स बुकमध्ये सही करताना व्यंकय्या नायडू