शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या गावांत होते ग्रामीण भारताच्या सौंदर्याचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 2:51 PM

1 / 10
भारत हा खेड्यापाड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील काही खेडी ही निसर्गसौंदर्याने नटलेली आहे. अशाच काही गावांची केलेही ही सफर.
2 / 10
मावल्यान्नांग, मेघालय - मेघालयमधील मावल्यान्नांग हे स्वच्छ आणि सुंदर गाव आहे. 2003 साली या गावाला आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून गौरविण्यात आले होते.
3 / 10
खोनोमा, नागालैंड - नागालँडमधील खोनोमा या गावाला भारतातील सर्वाधिक हिरवळ असलेले गाव म्हणून ओळखले जाते.
4 / 10
किल्ला रायपूर, लुधियाना - या गावामध्ये पंजाबमधील संस्कृतीचे दर्शन होते. येथे ग्रामीण ऑलिम्पिकचेही आयोजन होते.
5 / 10
मलाना, हिमाचल प्रदेश - हिमाचल प्रदेशातील या गावामध्ये गेल्यावर निसर्गाच्या अधिक जवळ गेल्याचा भास होतो.
6 / 10
कसौल, हिमाचल प्रदेश - हिमाचल प्रदेशमधील घनदाट जंगलात वसलेल्या या गावामध्ये तुम्ही कमी खर्चात सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
7 / 10
गोकर्ण, कर्नाटक - येथील समुद्र किनारा फार सुंदर आहे. तसेच हे एक तीर्थक्षेत्र देखील आहे.
8 / 10
मिरिक, पश्चिम बंगाल - हे गाव पर्यटनाच्या नकाशावर आलेले नाही. पण येथील तलाव सुंदर आहे.
9 / 10
भंडारदरा, महाराष्ट्र - महाराष्ट्रातील भंडारदरा हे सुद्धा एक सुंदर पर्यटन केंद्र आहे.
10 / 10
कटारमल, उत्तराखंड - उत्तराखंडमधील कटारमल येथे काही प्राचीन मंदिरे आहेत.
टॅग्स :tourismपर्यटनnewsबातम्या